गोव्यात गेल्या ५ वर्षांत ८६ किशोरवयीन मुलींना गर्भधारणा ! – मंत्री विश्वजीत राणे यांची विधानसभेत माहिती
आजवर लोकप्रतिनिधींनी जनतेला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे !
आजवर लोकप्रतिनिधींनी जनतेला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे !
मंत्रशक्तीने आपल्या शरीर आणि मन यांवर होणार्या सकारात्मक पालटांचा लाभ आपणास मिळावा, सकारात्मक मनोवृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज मुलांना प्रेरणा देण्यासाठी देशभक्ती शिकवावी लागते; म्हणूनच हिंदूंचे सण आणि उत्सव हे आपले विजयोत्सव आहेत, हे मुलांना सांगून ते त्याच पवित्र भावनेने आपण साजरे करायला पाहिजेत. यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन केवळ १ घंटा धर्मासाठी जरी दिला, तरी देश प्रगतीपथावर जाईल.
वास्तविक शाळा-महाविद्यालय येथे विद्यालयाचा पोषाख घालणे आवश्यक आहे. असे असतांना तेथे बुरखा, हिजाबला अनुमती देण्यात येते. ज्यांना धार्मिक वेशभूषा करायची असेल, त्यांनी ती शाळेबाहेर करावी.
ज्याप्रमाणे भारत शासनाने ‘पबजी’सारख्या खेळावर बंदी घालून त्या माध्यमातून आहारी जाणारे अनेक विद्यार्थी आणि नागरिक यांना वाचवले, त्याच प्रकारे भारत शासनाने ‘डेटिंग अॅप्स’वर बंदी आणणे अत्यावश्यक आहे. राष्ट्रप्रेमी नागरिकांनीही विविध माध्यमांद्वारे अशा ‘अॅप्सवर’ बंदीची मागणी लावून धरायला हवी.
‘हिंदु सनातन धर्म हा संपूर्ण विश्वाला सुख, शांती आणि समृद्धी देणारा आहे’, हे आश्रमात आल्यावर मी प्रत्यक्ष अनुभवले.
बंदी आदेश केवळ कागदोपत्री काढून काय उपयोग ? प्रशासन कार्यवाही का करत नाही ?
फुलंब्री तालुक्यात मागील २ मासांपासून ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली ४ तरुणींचे विवाह करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न उघड झाला होता.
राज्यातील ५८ मंदिरांतील दानपेटींमध्ये २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी ही रक्कम १९ कोटी रुपये होती. हे वाढलेले उत्पन्न सरकार कशासाठी वापरणार आहे ?, हे त्यांनी लोकांना सांगावे !
संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराप्रती सर्वांची समर्पणाची भावना आहे. प्रत्येक वारकर्यांसाठी हे मंदिर अभिमानास्पद आहे.