‘एक दिवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी’ अभियान
दीपोत्सवात १००१ दिव्यांची आरास करण्यात आली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाने घरोघरी आरास केली होती.
दीपोत्सवात १००१ दिव्यांची आरास करण्यात आली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाने घरोघरी आरास केली होती.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलीस, तालुक्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी अधिकार देऊनसुद्धा ते झालेच !
बळीराजाच्या उदाहरणातून शिकून आपण सर्वांनी ईश्वराप्रती शरणागती वाढवूया. मनुष्याकडे सर्वकाही असले, तरी अहंकारामुळे तो सर्वकाही गमावून बसतो. यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे शरणागती !
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्यावाचस्पती राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांच्या ओघवत्या दिव्य वाणीतून जणू प्रभु श्रीराम रत्नागिरीत अवतरणार आहेत.
भगिनीच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून तिला जीवनात आमूलाग्र पालट करणार्या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवणे आणि त्यातील अमूल्य माहिती वाचण्यास प्रवृत्त करणे, यांपेक्षा अन्य श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल ?
एकीकडे हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला हिंसक ठरवायचे आणि दुसरीकडे ‘हिंदु संस्कृती सहिष्णु आहे’, असे म्हणायचे’, हा जावेद अख्तर यांचा संधीसाधूपणाच होय.
भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गोमातेला हक्काचे घर मिळवण्यासाठी गो सेवा संघ प्रयत्नशील आहे. त्यासाठी जमीन आणि आर्थिक गोष्टींची तडजोड करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे.
मंत्राक्षता थेट अयोध्येतून संपूर्ण देशात वितरित करण्याचा कार्यक्रम ५ नोव्हेंबरला अयोध्येत झाला. त्यासाठी देशभरातून विश्व हिंदु परिषदेच्या विविध प्रांतांचे कार्यकर्ते अयोध्येत एकत्र आले होते.
कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी हे महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपिठांपैकी एक महत्त्वपूर्ण शक्तीपीठ आहे. या लेखाच्या पूर्वार्धात ९ नोव्हेंबर या दिवशी आपण किरणोत्सव चालू असतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया जाणून घेतली. आज त्यापुढील भाग पाहूया.
कारखान्यांचे रासायनिक पदार्थ, तसेच अन्य प्रदूषणकारी कचरा नदीत सोडण्यात येत असल्यामुळेच यमुना नदीची ही स्थिती झाली आहे. त्यावर उपाय काढण्याऐवजी पूजेवर बंदी घालणारे आम आदमी पक्षाचे सरकार जनताद्रोही आणि हिंदुद्रोहीच !