संस्कृत भाषेचे सौंदर्य
‘उत्तम जातीच्या झाडापासून बनवलेल्या पंख्याप्रमाणे चांगल्या वंशात जन्मलेला माणूस असतो’, असे मला वाटते; कारण पंखा स्वतःभोवती फिरून फिरून दुसर्यांचा ताप कमी करतो आणि सज्जन वाटेल..
‘उत्तम जातीच्या झाडापासून बनवलेल्या पंख्याप्रमाणे चांगल्या वंशात जन्मलेला माणूस असतो’, असे मला वाटते; कारण पंखा स्वतःभोवती फिरून फिरून दुसर्यांचा ताप कमी करतो आणि सज्जन वाटेल..
वर्ष २०१४ च्या निवडणुकीत चमत्कार का घडला ? याचा विचार आपल्याकडे विशेषत्वाने केला जात नाही. आजसुद्धा परिस्थिती विशेष पालटलेली नाही. वर्ष २०१४ मध्ये असे काय घडले की, ‘ज्यामुळे भलेभले प्रस्थापित उन्मळून पडले आणि देहलीच्या बाहेरचा माणूस पंतप्रधान झाला’, याचा शोध घ्यावा, असे वाटले नाही आणि अद्यापही वाटत नाही.
असे किती हिंदु अभिनेत्रींना वाटते, हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो !
‘देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी त्यांचे कौतुक केलेले नाही. ते रामभक्त आहेत म्हणून मी त्यांच्याविषयी बोलत आहे. जे रामाचे भक्त असतात, ते सगळ्यांचे असतात.
दुष्ट व्यक्तीविषयी शास्त्रवचने
खलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया।
उपानन्मुखभङ्गो वा दूरतो वा विसर्जनम्॥
अर्थ : दुष्ट मनुष्य आणि काटे यांचा दोनच प्रकारे प्रतिकार करता येतो. चपलेने फोडून काढणे अथवा दुरूनच टाळून जाणे.
संकटकाळी बुद्धीसुद्धा मलीन होणे
असम्भवं हेममृगस्य जन्म तथापि रामो लुलुभे मृगाय।
प्रायः समापन्नविपत्तिकाले धियोऽपि पुंसां मलिनीभवन्ति॥
अर्थ : सोन्याच्या हरिणाचा जन्म अशक्य; पण रामाला त्याचा लोभ वाटला. संकटकाळी बहुधा बुद्धीमंतांची बुद्धीसुद्धा मलीन होते.
आपण दिवाळीमध्ये बनवत असलेल्या प्रत्येक फराळाच्या निर्मितीमागे पंचमहाभूतांचे शास्त्र दडलेले असते. कसे ते या लेखाद्वारे पाहूया . . .
विद्वत्त्वं च नृपत्वं चं नैव तुल्यं कदाचन।
स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान् सर्वत्र पूज्यते॥
अर्थ : विद्वत्ता आणि राजेपण यांची बरोबरी कधीच होणार नाही. राजाला त्याच्या देशात मान दिला जातो, तर विद्वानांचा सर्वत्र आदर होतो.
भगव्या रंगाविषयी काविळ झालेल्या ममता बॅनर्जीना ‘भगवा रंग हा अस्पृश्य रंग आहे’, असेच यांच्या बोलण्यावरून वाटते. हिंदू त्यांच्याकडे दुर्लक्षच करणार, हेही तितकेच सत्य आहे !
माणसाचा आदर्श !
आपद़्सु न त्यजेद़् धैर्यम् संपत्सुचन नम्रताम् ॥
अर्थ : संकटे आली असता मनुष्याने धैर्य सोडू नये आणि संपत्तीच्या म्हणजे उत्कर्षाच्या काळात नम्रता सोडू नये.