कोरोना साथीच्या काळात केलेल्या खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करा ! – माजी आमदार विलास लांडे
जनतेचा पैसा अनाठायी व्यय करणे गंभीर आहे. शासनाने हे प्रकरण त्वरित तडीस न्यावे, ही अपेक्षा !
जनतेचा पैसा अनाठायी व्यय करणे गंभीर आहे. शासनाने हे प्रकरण त्वरित तडीस न्यावे, ही अपेक्षा !
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेने मिशन वायू हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्यांकडे ‘ऑक्सिजन प्लान्ट’ आणि ‘व्हेंटिलेटर’ देण्यात येणार आहेत.
बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे; पण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती आणि संस्था यांच्या हाती एकवटली आहे. यामध्ये तात्काळ सुधारणा केली जावी, अन्यथा आंदोलन करण्याची चेतावणी भाजप नेते दिलीप खैरे यांनी दिली आहे.
सर्व रुग्णालयांना मिळून सध्या प्रतिदिन ४० ते ४२ टन ऑक्सिजनची आवश्यकता भासते परंतु तेवढासुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही.
नव्याने प्राप्त झालेल्या इंजेक्शनमुळे रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या नाहीत.
कोरोनाच्या आपदेत मनोबल वाढण्यासाठी साधनेला पर्याय नाही !
कोरोनाच्या आपत्काळात संपावर जाणे कितपत योग्य आहे ?
उर्वरित ११ कोटी लसी लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील, असे स्पष्टीकरण सिरम सीरम इन्स्टिट्यूटकडून दिले आहे.
कोरोनामुळे एस्.टी.च्या २०५ कर्मचार्यांचा मृत्यू
सध्या सगळ्यांनाच कळून चुकले की, या ना त्या पद्धतीने संसर्ग आपल्यालाही होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे दिवस गेले. सध्या एकच तत्त्व सगळ्यांनी पाळले पाहिजे की, संसर्ग आपल्याला होऊ शकतो; पण आपले आरोग्य पूर्वस्थितीला येण्याची गती (रिकव्हरी रेट) उत्तम असली पाहिजे.