रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर ‘सर्वही तीर्थे घडली देवा । सद्गुरुचरणासी ।।’ याची अनुभूती घेणारे अकोला येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक राजंदेकर (वय ८० वर्षे) !

प्रत्यक्ष आश्रमात प्रवेश करतांनाच मला वेगळ्या वातावरणात प्रवेश करत असल्याचे जाणवले. स्वागतकक्षात असलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमा, म्हणजे त्यांचे सजीव दर्शनच होते.

प्रीतीस्वरूप आणि साधकांना आधार देणार्‍या सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८३ वर्षे) !

पू. आजी साधकांसाठी नामजप करत असतांना त्यांना देवतांचे दर्शन होते. पू. आजींना कधी सिंहासनाधिष्ठित श्रीराम, तर कधी कैलासपती शिव, तर कधी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होते.

सर्वत्रच्या हिंदूंना हिंदु राष्ट्रच खरा आधार !

‘पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना आता कुणाचा आधार नाही. तो देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आपल्याला कुठलाही विचार सोडून देता आले पाहिजे’, या वाक्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब यांना सुचलेले विचार !

‘एकदा परात्पर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘कुठलाही विचार मनात ठेवण्यापेक्षा आपल्याला तो सोडून देता आला पाहिजे.’’ त्यांच्या या वाक्यावर त्यांनी मला सुचवलेले हे विचार . . .

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करून योग्य निर्णय घेणारी पुणे येथील बालसाधिका कु. सुकृता कांडलकर !

‘दळणवळण बंदीनंतर शाळा प्रत्यक्ष चालू झाल्याने शाळेने काही कार्यक्रम आयोजित केले होते. एकदा शाळेत ‘मराठी मंडळ’, हा कार्यक्रम होता.

समाजातील लोकांना आपल्या प्रेमाने जोडून ठेवणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धा असणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. सुबोध नवलकर !

त्यांच्याविषयी त्यांची पत्नी श्रीमती स्मिता नवलकर यांना जाणवलेली काही सूत्रे येथे देत आहोत.

धर्मरथ आणि शक्तीरथ चालवण्याची सेवा करतांना साधकाला आलेल्या अनुभूती

धर्मरथ आणि शक्तीरथ (सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वाहून नेणारी मोठी वहाने) चालवण्याची सेवा करणार्‍या साधकांना काही वेळा रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. ही सेवा करणार्‍या एका साधकाला आलेल्या अनुभूती दिल्या आहेत.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्मविरोधी विधाने करणे हा धर्मद्रोह !

‘धर्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे आहे. असे असतांना बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्माविरुद्ध विधाने करणे केवळ अज्ञानदर्शक नसून तो धर्मद्रोह आहे. एखाद्या शाळेतल्या मुलाने पदवीधरावर त्याच्या ज्ञानासंदर्भात टीका करावी, असे ते आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देवतेची उपासना करण्यापूर्वी तिची गुणवैशिष्ट्ये जाणून घ्या !

‘एखाद्या व्यक्तीशी बोलण्यापूर्वी तिची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, ती इतरांना कशा प्रकारे साहाय्य करते, हे आपल्याला कळले की, आपल्याला तिच्याविषयी आपुलकी वाटून तिच्याशी सहज बोलणे होते. हाच भाग देवतांची उपासना करतांनाही होतो. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या भावसोहळ्यात उलगडलेली त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा वाढदिवस हा एक आध्यात्मिक उत्सवच झाला !