भारतीय शिक्षणप्रणाली आणि आप्त-प्रमाणाचे (शब्दप्रमाणाचे) महत्त्व !

मनुष्याने बुद्धीच्या दोषांना जर दूर केले, वासनांना नष्ट केले, चित्तावर जमलेल्या कर्मांच्या संस्कारांपासून रक्षण केले आणि त्याच्यात अहंभावाचा लेशही राहिला नाही, तर त्या मनुष्याचा संबंध कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण न होता दैवी सत्तेशी जोडला जातो.

शिक्षणप्रणालीला प्रमाणांचा आधार असणे आवश्यक !

‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. १७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘निश्चयात्मक बुद्धीची आवश्यकता !’ यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

निश्चयात्मक बुद्धीची आवश्यकता !

१० ऑक्टोबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘शिक्षणप्रणाली कशी असावी, हे बुद्धी ठरवू शकते का ?’, याविषयी केलेले विवेचन प्रसिद्ध करण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

शिक्षणप्रणाली कशी असावी, हे बुद्धी ठरवू शकते का ?

२६ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘अनेक गोष्टींविषयी असणारी बुद्धीची अनभिज्ञता’ यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.                    

मानवी बुद्धी आणि पारमार्थिक तथ्ये !

‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. २६ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘अनेक गोष्टींविषयी असणारी बुद्धीची अनभिज्ञता’ यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

अनेक गोष्टींविषयी असणारी बुद्धीची अनभिज्ञता !

१९ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘बुद्धी, तिचे अवलंबित्व आणि उत्पत्तीच्या मर्यादा !’, याविषयीची माहिती पाहिली. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

बुद्धी, तिची अवलंबता आणि उत्पत्तीच्या मर्यादा !

१२ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मानवी बुद्धी आणि तिच्या निर्णयांतील योग्य-अयोग्यता !’, यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

मानवी बुद्धी आणि तिच्या निर्णयांतील योग्य-अयोग्यता !

२९ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मानवी बुद्धी आणि तिला असलेल्या मर्यादा !’, यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

श्री गणेशचतुर्थीचे महत्त्व आणि त्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध असण्याचे कारण

हिंदु धर्मातील विविध देवता म्हणजे विविध तत्त्वे आहेत. त्यांच्या लहरी हे त्यांचे एक स्वरूप आहे. हिंदु धर्मामध्ये विशिष्ट तिथी आणि विशिष्ट देवतेची उपासना यांचीही सांगड घालण्यात आली आहे.

मानवी बुद्धी आणि तिला असलेल्या मर्यादा !

बुद्धीने अधिक काम करूनही आधुनिक मनुष्याने बुद्धीची मलीनता दूर करण्याकडे लक्ष न देणे.