‘एबीजी शिपयार्ड’ या आस्थापनाकडून २८ बँकांची २२ सहस्र ८४२ कोटी रुपयांची फसवणूक

यापूर्वी अनेकांनी बँकांना लाखो कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना  घडल्यानंतरही सरकारी यंत्रणा यातून काही शिकत का नाहीत ? अशा घोटाळ्यांना उत्तरदायी असलेल्यांना सरकारने फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

जालना येथे गृहनिर्माण संस्थांच्या नावावर ४०० कोटी रुपयांचा घोटाळा !

घोटाळा करणार्‍या संबंधित बांधकाम व्यावसायिकांचा गट आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.

इन्स्टाग्रामवरील बनावट खात्याद्वारे मुलींशी मैत्री करून त्यांची अश्लील छायाचित्रे काढणारा धर्मांध अटकेत !

इन्स्टाग्रामवर हिंदु मुलीच्या नावे खाते सिद्ध करून त्याद्वारे मुलींशी मैत्री करून त्यांची अश्लील छायाचित्रे काढणार्‍या अबू सलीम अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे.

दूध भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारवाई !

जिल्ह्यातील सर्व दूध व्यवसायिक, दूध संकलन केंद्रे, दूध प्रक्रिया केंद्रे यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणारे दूध हे कायद्यातील मानकांप्रमाणे असल्याची निश्चिती करून पुढील प्रक्रियेसाठी घ्यावे आणि जनतेला निर्भेळ दूध पुरवावे – अन्न आणि औषध प्रशासन

नोकरी लावण्याच्या आमीषाने पुण्यात एक सहस्रहून अधिक तरुणांची फसवणूक !

पुणे शहरात वर्ष २०१९ या वर्षी नोकरीच्या आमीषाने फसवणूक झाल्याच्या ४३० तक्रारी प्रविष्ट झाल्या होत्या. वर्ष २०२० मध्ये दळणवळण बंदी असूनही अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील १४७ शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या १६ कृषी अधिकार्‍यांवरील कारवाई चालू !

नाशिक जिल्ह्यातील १४७ शेतकर्‍यांना गंडा घालणार्‍या १६ कृषी अधिकार्‍यांवर पोलिसांनी कारवाईची प्रक्रिया चालू केली आहे. गेल्या ६ वर्षांत कृषी अधिकार्‍यांनी अनुमाने ५० कोटी ७२ लाख ७२ सहस्र ६४ रुपयांची शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे.

वाहनाची देखभाल-दुरुस्ती विनामूल्य करायची असतांना अतिरिक्त कामे करून ग्राहकांची फसवणूक करणारे सर्व्हिसिंग सेंटर चालक

वाचकांनो, आपले वाहन सर्व्हिसिंगसाठी देतांना वाढीव अंदाजपत्रक अथवा अनावश्यक देखभाल-दुरुस्तीची भिती दाखवून लूट होत नाही ना, याची काळजी घ्या !

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांनी आमचा वापर केला ! – चंद्रदीप नरके, शिवसेना

महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचना आम्ही पाळल्या. असे असतांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला का साहाय्य करत नाही ?’’

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात देशव्यापी कायदा लागू करा ! – महंत यति मां चेतनानंद सरस्वती, डासनादेवी मंदिर, गाझियाबाद, उत्तरप्रदेश

हिंदु युवतींना फसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढणे, त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणे, याने आता सीमा ओलांडली आहे. हिंदु युवती आणि महिला यांच्या संदर्भात ‘लव्ह जिहाद’ ही एका राज्याची समस्या नसून राष्ट्रीय समस्या आहे.

गोव्यात पर्यटकांची गर्दी झाल्याने विमान आणि बससेवा यांचे दर गगनाला भिडले : पर्यटकांची लूट

शासनाचे विमान आणि बससेवा यांच्या तिकिटांच्या दरावर कोणतेही नियंत्रण नाही का ?