ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे हिंदु असल्याचे सांगून धर्मांधाकडून हिंदु तरुणीशी विवाह करून धर्मांतर
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !