पाकिस्तानची नागरिकता लपवून सरकारी शिक्षक म्हणून नोकरी करणार्या महिला आणि तिची मुलगी यांच्यावर कारवाई !
अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच भारतियांना वाटते !
अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच भारतियांना वाटते !
भारत सरकारने अशा घटनांमध्ये आरोपींवर कारवाई करण्यासाठी बांगलादेशवर दबाव निर्माण करावा आणि तेथे शिकत असणार्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असेच भारतियांना वाटते !
पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय. गेल्या काही वर्षांपासून भारतीय सैनिकांना महिलांच्या माध्यमांतून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न करत आहे. यात तिला यशही मिळाल्याने अनेक घटनांतून उघडकीस आले आहे.
गोयल यांनी पुणे महानगरपालिकेकडे वाढीव चटई क्षेत्र खरेदीसाठी अर्ज केला होता. अर्ज संमत झाल्यानंतर आरोपींनी महानगरपालिकेत जाऊन दिशाभूल करणारी माहिती देऊन हरकत घेतली.
या टोळीने जुलैमध्ये विक्रोळीतील एका व्यावसायिकाच्या घरावर धाड टाकून १ लाख रुपयांची रक्कम चोरली.
अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी २८ ऑगस्ट या दिवशी ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात पोलीस आणि मोटार वाहन विभाग यांकडे तक्रार केली आहे.
आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’साठीच मुसलमान तरुण ‘हिंदु’ असल्याची बतावणी करत होते. आता ते देशविरोधी कृत्य करण्यासाठीही या मार्गाचा वापर करत आहेत, हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे !
मुंबई महापालिकेत चाकरी लावण्याच्या आमिषाने ६ लाख रुपयांची फसवणूक करणार्या रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अशांना शरीयत कायद्यानुसार कमरेएवढ्या खड्ड्यात पुरून त्यांना दगड मारून ठार मारण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !अशा वेळी अंनिसवाले कुठल्या बिळात जाऊन लपतात ?
येथील जुन्या ‘आर्.टी.ओ.’ अधिकार्याच्या स्वाक्षर्या करून एका ‘जेसीबी’ यंत्राची बनावट कागदपत्रे सिद्ध केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांच्या तक्रारीवरून वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल आणि दलाल सय्यद शाकेर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा ..