उत्तरप्रदेश येथे अटक केलेल्या आतंकवाद्यांचा ‘दारुल उलूम देवबंद’शी संबंध !
वाढता आतंकवाद आणि आतंकवादी कृत्ये रोखण्यासाठी आतंकवाद्यांना तात्काळ फाशी देणारा कायदा हवा, हे सरकारने आतातरी जाणावे !
वाढता आतंकवाद आणि आतंकवादी कृत्ये रोखण्यासाठी आतंकवाद्यांना तात्काळ फाशी देणारा कायदा हवा, हे सरकारने आतातरी जाणावे !
मदरशांमध्ये शिकणारे मुसलमान आयटी पार्कमध्ये कधीतरी रोजगार मिळवू शकतील का ? ‘हिंदूंच्या रोजगारासाठी चंद्रशेखर राव काही करणार आहेत का ?’, अशी विचारणा राज्यातील हिंदू त्यांना का करत नाहीत ?
लहान मुलांवर आक्रमण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ २०० लोकांच्या हिंसक जमावाने केलेल्या आक्रमणात १३ दुकानांना आग लावण्यात आली. कट्टर राष्ट्रवादी गटाने केलेल्या या हिंसाचारात पोलिसांची ११ वाहने, ३ बस आणि १ ट्राम यांनाही आग लावण्यात आली.
‘दावत-ए-इस्लामी’ या पाकिस्तानधार्जिण्या संस्थेच्या हालचाली थांबवण्यासाठी, झोपलेल्या पोलिसांना जागे करण्यासाठी कुडाळ येथील बाळा राणे यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी आपल्या निवासस्थानी ‘बाळाचे अंत्यदर्शन उपोषण’ चालू केले होते.
परदेशातील उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने ‘परदेश शिष्यवृत्ती’ नावाची योजना आणली आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ मुसलमानांना मिळणार आहे.
भारत आणि बांग्लादेश येथून १२ तरुणांना पाकव्याप्त काश्मिरात १० दिवसांचे आतंकवादी प्रशिक्षण देऊन अफगाणिस्तान, तुर्कीये मार्गे पॅलेस्टाईनला पाठवण्यात आले.
अन्न आणि औषध प्रशासनाने बोरिवली, परळ, दादर, जोगेश्वरी पश्चिम, मुलुंड पश्चिम येथे कारवाई करून १ लाख ७ सहस्र ४२० रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त केला. या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
‘२० वर्षीय हिंदु तरुणी आणि साडे १७ वर्षीय धर्मांध युवक ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये एकत्र राहू इच्छित होते. या प्रकरणी धर्मांधाच्या विरोधात ‘उत्तरप्रदेश गुंडा कायदा’नुसार वर्ष २०१७ मध्ये फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
समाजकंटकांच्या जमावाने ‘हे मंदिर नसून दर्गा आहे’, असे सांगत पुजारी अन् भाविक यांना मारहाण करून तेथील पूजा आणि भजन बंद पाडले.
पुनर्वसन करण्यात येत असलेल्या मानखुर्द येथील २०३ कुटुंबांची पहिली सूची सोमय्या यांनी दिली असून त्यामध्ये अहमद, शेख, फिरोज ,युसुफ, जावेद , सिद्दीकी आशा धर्मांध नावांचाच समावेश आहे.