पीडित हिंदूंना भेटण्यास गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या समितीला पोलिसांनी रोखले !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे हिंदुद्रोही आणि कायदाद्रोही सरकार ! आतातरी केंद्रशासनाने बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक !

सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या हिंदूच्या हत्येच्या प्रकरणी महंमद अब्दुल याला अटक

धर्मांध कुठेही असले, तरी ते गुन्हेगारी करतात आणि अन्य धर्मियांना, विशेष करून हिंदूंना लक्ष्य करतात, हेच यातून लक्षात येते !

‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील गाण्यामध्ये मंदिराच्या आवारात चपला आणि बूट घालून अश्‍लील नृत्य !

सेन्सॉर बोर्ड चित्रपट पाहून प्रमाणपत्र देतांना हिंदूंच्या संदर्भातील अशा प्रकारच्या अवमानाच्या वेळी झोपलेले असते कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करते ?

एरंडोल (जिल्हा जळगाव) येथील दुकानाच्या पत्त्यात मशिदीचा उल्लेख करण्यासाठी धर्मांधाचा दबाव !  

मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घातला असता, तर समस्त निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी आकाशपाताळ एक केले असते. ही टोळी आता कुठे आहे ?

पुण्याजवळील ताम्हिणी अभयारण्यात अनधिकृत मजार !

अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? कि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले ? याची चौकशी होऊन संबंधितांवर, तसेच हे अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर सरकारने कारवाई करावी !

मुंबईत ३ आतंकवादी शिरल्याचा मुंबई पोलिसांना दूरभाष !

दुबईवरून ७ एप्रिलला पहाटे ३ आतंकवादी मुंबईत शिरल्याची आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याची माहिती संपर्क करणार्‍याने दिली आहे.

मनसेच्या चेतावणीनंतर भुसावळ नगरपालिकेने तापी नदीतील अनधिकृत मजार हटवली !

अनधिकृत मजार निर्माण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशांवर आणि ही अनधिकृत मजार निर्माण करणार्‍यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

नगर आणि पुणे जिल्ह्यांत एकाच दिवशी केलेल्या कारवाईत १३० गोवंशियांचे प्राण वाचवण्यात गोरक्षकांना यश !

गोवंश हत्या रोखण्यासाठी गोरक्षक जसे प्राणपणाने प्रयत्न करतात, तसे प्रयत्न पोलिसांनी केल्यास गोवंश हत्या रोखण्यासाठी साहाय्य होईल.

तमिळनाडूमध्ये लव्ह जिहाद्याच्या विरोधात तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ !

हिंदुद्वेषी द्रमुकच्या राज्यातील पोलिसांनी लव्ह जिहाद्यांना पाठीशी घातल्यास आश्‍चर्य ते काय ?

बेंगळुरू (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमानांकडून मंदिरातील नागदेवतांच्या स्थानांची तिसर्‍यांदा तोडफोड !

विश्‍व हिंदु परिषदेकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतरही कारवाई नाही !