स्वस्त धान्य दुकानातील ३ लाख रुपयांचा तांदूळ अन्यत्र विक्रीसाठी नेणाऱ्या वजीर मुजावरला अटक !

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी येथे स्वस्त धान्य दुकानातील ३ लाख रुपयांचा तांदूळ (१४ टन) कोल्हापूर येथील बाजारपेठेत अधिक दराने विक्रीसाठी नेणाऱ्या ट्रकचालक वजीर नजीर मुजावरला बसवेश्वर चौक पोलिसांनी अटक केली आहे.

नियम मोडून गैरवर्तन करणाऱ्या २ धर्मांधांना अटक !

येथील बैलबाजार परिसरातील हिंद पेट्रोलपंपावर १५ एप्रिलला दुपारी २ वाजता मुकलीस मोहसीन फक्की, जावेद असमत डॉन हे दोघे दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आले होते. तेथील कामगाराने त्यांना रांगेत येण्यास सांगितल्यावर त्यांनी त्याला मारहाण केली आणि पेट्रोल ओतणाऱ्या पाईपचा ‘नोझल’ खेचला.

(म्हणे) ‘हत्येचे दायित्व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर !’ – असदुद्दीन ओवैसी

एका गुंडाच्या हत्येनंतर थयथयाट करणारे असदुद्दीन ओवैसी हे कधी धर्मांध मुसलमानांच्या हातून हिंदूंची हत्या झाल्यानंतर ‘ब्र’ काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

‘महाराष्ट्रात गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण यांविषयीचे कायदे त्वरित करा ! – सकल हिंदु समाज

रत्नागिरीत मुसलमानांची संख्या वाढत आहे, त्यांचे लांगूलचालन करणारे उर्दू भवन बांधण्याचे पाप केले जात आहे. रत्नागिरीमध्ये उर्दू भवन होता कामा नये. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भवन बांधामात्र येथे उर्दू भवन नको.

गेल्या आठवड्यात धर्मांधांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

मुंबईत ३ आतंकवादी घुसल्याची खोटी माहिती देणार्‍या धर्मांधाला नगर येथून अटक !

प्रथम खोटी माहिती देऊन एक दिवस खरोखरच आतंकवाद्यांना घुसण्यासाठी साहाय्य करायलाही हे धर्मांध मागे-पुढे पहाणार नाहीत. त्यामुळे अशा धर्मांधांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

हरिद्वारमधील मुसलमानांच्या लोकसंख्येत प्रत्येक १० वर्षांनी होत आहे ४० टक्क्यांनी वाढ !

हिंदूंच्या तीर्थक्षेत्राचे इस्लामीकरण करण्याचे हे षड्यंत्र कधी उधळले जाणार ?

तुळजापुरातील मदरसा आणि मुसलमान स्मशानभूमी येथे चालू असलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात का येत नाही ?

नगर येथे धर्मांधांनी व्यापार्‍यांवर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ व्यापार्‍यांचे ठिय्या आंदोलन

येथे दुकानासमोर बॅरिकेड लावण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका गटाकडून २ व्यापार्‍यांवर चाकूने आक्रमण करण्यात आले. या घटनेमुळे आक्रमक झालेल्या व्यापार्‍यांनी १५ एप्रिल या दिवशी बाजारपेठ बंद ठेवली. कापड बाजारपेठेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणार्‍या धर्मांध प्राध्यापकावरील गुन्हा रहित करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

‘अशा राष्ट्रघातकी वृत्तीच्या प्राध्यापकांच्या हाताखाली विद्यार्थी नव्हे, तर देशद्रोहीच निपजतील. सरकारने अशा पाकप्रेमींना पाकिस्तानमध्ये पाठवून द्यावे !’