भारत-चीन सीमेवर भारताकडून सर्वांत मोठ्या सैन्यबळाची नियुक्ती हे ऐतिहासिक पाऊल !
भारताच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रनिष्ठेला खीळ बसवण्यासाठी पाश्चात्त्य राष्ट्रांनी आतापासूनच कंबर कसायला आरंभ केला आहे’, असे सुतोवाच डॉ. जयशंकर यांनी या वक्तव्याच्या माध्यमातून केले आहे, हे लक्षात घ्या !