हलाल अर्थव्यवस्थेद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

काश्मीरनंतर हिंदू विस्थापन थांबले नसून, ज्या भागांत हिंदु अल्पसंख्यांक होत आहेत, तेथून त्यांना पलायन करावे लागत आहे; मात्र आपण पळून पळून जाणार कुठे आहोत ?

गणेशोत्सव जवळ आला असतांना १३ पूल धोकादायक असल्याची दिली चेतावणी !

केवळ नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करून प्रशासनाचे दायित्व संपत नसते. मुळात ‘गणेशोत्सवापूर्वीच धोकादायक पुलांची कामे का झाली नाहीत ?

उज्ज्वला योजनेतील घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात

सरकारकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर ७ सहस्र ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

भूमिका स्पष्ट न केल्यास सचिन तेंडुलकर यांना कायदेशीर नोटीस पाठवणार ! – आमदार बच्चू कडू

केवळ पैशांसाठी विज्ञापन करून तरुणाईला ‘ऑनलाईन गेमिंग’ला बळी पाडले जात असेल, तर त्याला आम्ही विरोध करू.

पूर्वीच्या सरकारांचा ‘इस्रो’वर विश्‍वास नव्हता ! – माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन्

पूर्वीच्या सरकारांचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेवर (इस्रोवर) विश्‍वास नव्हता, असा दावा ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी केला आहे. नंबी नारायणन् यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

जादा भाडे आकारणार्‍या बस आणि रिक्शा चालकांविरुद्ध तक्रार प्रविष्ट करा !

मीटरप्रमाणे प्रति कि.मी. भाडे रु २०.४९, किमान देय भाडे रु.३१, रात्री १०  ते सकाळी ६  या कालावधीसाठी आकारावयाचे अतिरिक्त भाडे सध्या ५० टक्के आणि लगेजकरता रु. ३ एवढे भाडे आकारावे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मनसेची जागर यात्रा !

अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि १५ सहस्र कोटी रुपये खर्चूनही अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

मराठवाड्यातील काही भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. दर ४ वर्षांनी तेथे दुष्काळाचा सामना करावा लागतो.पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाडा येथील गोदावरी खोर्‍यात आणायचे आहे.

चीनच्या खालावत चाललेल्या अर्थव्यवस्थेला शी जिनपिंग यांची फसलेली धोरणे कारणीभूत !

शी जिनपिंग त्यांचे विस्तारवादी धोरण, तसेच छोट्या आणि गरीब देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढण्याच्या धोरणामुळेही चीनची अर्थव्यवस्था खालावत चालली आहे.

चंद्र, मंगळ आणि शुक्र या ग्रहांपर्यंत जाण्याची क्षमता; मात्र आत्मविश्‍वास वाढवणे आवश्यक ! – ‘इस्रो’चे प्रमुख श्रीधर सोमनाथ,

स्वतःला मोठे विज्ञानवादी म्हणवणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांना चपराक ! इस्रोप्रमुख सोमनाथ यांच्याकडून हे पुरो(अधो)गामी काही शिकतील याची शक्यता नाही; कारण त्यांना त्यांच्या बुद्धीप्रामाण्याचा अहंकार आहे !