(म्हणे) ‘भारताने रशियाकडून संरक्षण उपकरणांची खरेदी अल्प करावी !’
भारताने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये, असे भारताने अमेरिकेला ठणकावले पाहिजे !
भारताने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये, असे भारताने अमेरिकेला ठणकावले पाहिजे !
उत्तराखंडमधील पिथौरागढमार्गे थेट कैलास मानसरोवरपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवणार !
‘वाय’ दर्जाच्या सुरक्षेत संबंधित व्यक्तीच्या रक्षणसाठी ११ सशस्त्र सैनिक तैनात केले जातात. यात २ कमांडोज्, २ पीएस्ओ असतात. देशात कुठेही गेले असता संबंधित व्यक्तीभोवती सशस्त्र कमांडोंचे सुरक्षकवच असते.
या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन्, परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
पाकला नष्ट केल्याविना अशा घटना थांबणे अशक्य आहे, हे भारताने लक्षात घ्यावे !
जेव्हा कठीण वेळ येतो, तेव्हा संपूर्ण देश एकत्र येतो, भारतानेही अशा प्रकारची लढाई लढण्याची आवश्यकता आहे. युक्रेन युद्धाचा एक भारतीय या नात्याने अभ्यास करू शकतो.
चीनने त्याच्या संरक्षण खर्चामध्ये ७.१ टक्क्यांनी वाढ केली आहे. चीनने वर्ष २०२२ च्या आर्थिक वर्षासाठी १७ लाख ७५ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद भारताच्या संरक्षण खर्चाच्या तिप्पट आहे.
भारताने आता ‘अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही’, हे धोरण पालटले पाहिजे, तसेच देशाहितासाठी आवश्यक असल्यास प्रथम अणूआक्रमण करण्याचीही सिद्धता ठेवली पाहिजे.
संरक्षण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय खर्चावर देखरेख करण्यासाठी तिन्ही दलांच्या प्रतिनिधींसह एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथ दिली.
नाटो’मध्ये लढण्याची क्षमता राहिली नाही, हे रशियाला समजले आहे. दुर्दैवाने ते चीनलाही कळलेले आहे. त्यामुळे चीन रशियासारखा प्रकार तैवानमध्ये करू शकतो का ? चीन भारताच्या लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये असा प्रकार करू शकतो का ? आणि केला, तर काय होईल ?