पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांच्या श्रीरामपंचायतन मंदिरातील देवतांच्या मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांमध्ये जाणवलेले पालट

प.पू. दास महाराज यांच्या पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीरामपंचायतन मंदिरातील देवता, समर्थ रामदासस्वामी आणि प.पू. रुक्मिणीमाता (प.पू. दास महाराज यांच्या मातोश्री) यांच्या मूर्ती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांत झालेले पालट पुढे दिले आहेत.

पानवळ-बांदा येथील प.पू. दास महाराज यांच्या गौतमारण्य आश्रमातील श्रीरामपंचायतन मंदिरातील रामजन्मोत्सव !

‘श्रीरामाची कृपा संपादन करण्यासाठी सर्व जण कसे प्रयत्न करतात ? आणि प.पू. दास महाराज यांचा दास्यभाव’ या संबंधीचा हा लेख परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञतेच्या भावाने समर्पित करत आहे.

ब्रह्मकुंडली आणि ब्रह्मरंध्र

ब्रह्मरंध्र आणि ब्रह्मकुंडली हे एकच असून त्यात भेद नाही. काही उन्नत साधू-संतांच्या देहत्यागाच्या वेळी त्यांच्या ब्रह्मरंध्रामधून प्राणज्योत बाहेर पडते. ब्रह्मरंध्रालाच ब्रह्मकुंडलीनीचक्र असेही म्हणतात.

प.पू. दास महाराज यांनी ध्यानाविषयी सांगितलेली सूत्रे

मला ध्यानावस्थेत पुढे येणारा आपत्काळ दिसतो. ‘त्याचा परिहार होईल का ?’, असा विचार माझ्या मनात येतो. त्यावर ‘साधना करणारा जीव तरून जाईल. ज्या समाजाची विनाशाकडे वाटचाल होत आहे, त्या लोकांचे रक्षण होणार नाही’, असे माझ्या कानात ऐकू येते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील प.पू. दास महाराज यांच्या खोलीत भावपूर्ण वातावरणात साजरी झालेली दासनवमी आणि त्या दिवशी प.पू. दास महाराज अन् खोलीतील साधक यांना मारुतिरायाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती

रात्री खोलीत बसून नामजप केल्यावर प.पू. दास महाराज यांना ‘मारुतिराया प्रत्यक्ष समोर बसले आहेत’, असे जाणवणे आणि खोलीत उपस्थित साधकांना ‘मारुतिराया डावा डोळा उघडून त्यांच्याकडे पहात आहे’, असे दिसणे

ध्यानावस्थेत जिवाच्या होत असलेल्या विविध प्रकारच्या स्थितीविषयी प.पू. दास महाराज यांनी सांगितलेली सूत्रे

ध्यान लागल्यावर जीव स्वतःला विसरतो. त्याला विदेही स्थिती येते आणि तो देवाशी एकरूप होऊ लागतो. त्याची भावसमाधी लागते.

प.पू. दास महाराज यांनी ध्यानाविषयी सांगितलेली सूत्रे

मी रामनाथी आश्रमात आल्यावर साधकांसाठी नामजप करतांना ध्यान लावल्यावर मला वाईट शक्ती दिसत नाहीत. मला परात्पर गुरु डॉक्टरांचेच दर्शन होते. अन्य काही दिसत नाही.

प.पू. दास महाराज यांनी ध्यान लावण्याविषयी सांगितलेली सूत्रे

ध्यान लावणे ही आपल्या जीवात्म्याची साधना आहे. शरिराची साधना नाही; म्हणून तो जीवात्मा ईश्वरी आनंदात मग्न झाला की, ते शरीर कितीही दिवस समाधी स्थितीत रहाते.

प.पू. दास महाराज यांनी ‘विदेही स्थिती’विषयी केलेले विवेचन

मी कर्मकांड करून यज्ञ-याग करत होतो, त्या वेळी मी सगुणात होतो. त्यानंतर गुरुदेवांनी मला नामजपादी उपाय करायला सांगून मला निर्गुणाची वाटचाल करायला शिकवली.

प.पू. दास महाराज यांनी ‘विदेही स्थिती’विषयी केलेले विवेचन !

४ मार्च २०२२ या दिवशी ‘प.पू. दास महाराज यांची स्वामी चिन्मयानंद यांच्याशी भेट होणे आणि त्यांनी प्राणायम शिकवणे’ हा भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.