५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. सिया संदीप वाळुंज (वय ३ वर्षे) !
मी विवाहानंतर ३ वर्षांनी गरोदर राहिले.
मी विवाहानंतर ३ वर्षांनी गरोदर राहिले.
निकुंज चित्रे काढतांना ‘देवच हात धरून चित्रे काढून घेत आहे’, असा त्याचा भाव असतो.
‘कु. योगेश्वर म्हणाला, ‘‘संतांनी सांगितले आहे, ‘हा धरणीमातेच्या शुद्धीचा काळ आहे.’ त्यामध्ये चिपळूणची शुद्धी होत आहे.’’
अल्प वयातच व्यवहारातील विविध क्षेत्रांमध्ये निपुण असलेल्या अनेक मुलांची उदाहरणे आपल्याला ठाऊक आहेत.
‘कोल्हापूर येथील चि. अद्वैत प्रकाश खोंद्रे (वय ४ वर्षे) याची त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. अभिरामच्या वेळी मी गरोदर असतांना मला प्रथमच श्रीरामाविषयी भाव जाणवत होता. ‘बाळाच्या जन्मानंतर त्याचे नाव श्रीरामाशी संबंधित असावे’, असा विचार तीव्रेतेने माझ्या मनात आला.
एकदा एक बालसाधक माझ्याशी मोठ्या आवाजात बोलत होता. त्या वेळी चरणदासने त्याला सांगितले, ‘‘आपण मोठ्यांशी मोठ्या आवाजात बोलणे चुकीचे आहे. त्यामुळे तू त्यांची क्षमा माग.’’ यामधून चरणदासमधील तत्त्वनिष्ठता शिकायला मिळाली.
भारतात जातीवाद, प्रांतवाद आदी निर्माण झाला आहे. हे रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र करणे अतिशय आवश्यक आहे.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. ज्ञानराज परेश चौखंडे हा या पिढीतील एक आहे !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. ज्ञानराज परेश चौखंडे हा या पिढीतील एक आहे !