महाड येथे हत्या करण्यासाठी आणलेल्या १४ गोवंशियांची सुटका, ३ धर्मांधांना अटक

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोरपणे कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध वारंवार हे गुन्हे करत आहेत. कर्तव्यचुकार पोलिसांवर सरकारने कठोर कारवाई केली, तरच याला आळा बसेल !

महाराष्ट्राच्या गाड्या फोडणार्‍यांवर कर्नाटक सरकारने कारवाई करावी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागाचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे याविषयी संयम पाळायला हवा. यावर तोडगा निघेल; परंतु सीमाभागात मराठी भाषिकांना कोणताही त्रास होता कामा नये.

स्वयंसेवी गट घेत असलेली समानतेची शपथ मौलवींनी बंद पाडली !

केरळमधील साम्यवादी सरकारचे खरे स्वरूप जाणा ! एरव्ही स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलणारे साम्यवादी मुसलमानांच्या लांगूलचालनापायी कसे तत्त्वांना तिलांजली देतात, याचे हे उदाहरण होय !

हिरेबागवाडी पथकर नाक्यावर (जिल्हा बेळगाव) कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक !

‘कन्नड रक्षण वेदिका’ या संघटनेकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आक्रमक भूमिका घेत चिथावणीखोर भाषा केली जात आहे.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना अटक  

भारतात लोकशाही असल्यामुळे कुणी कुणावरही आरोप किंवा टीका करू शकतो; मात्र कुणी खोटे आरोप करून कुणाची अपकीर्ती करत असेल, तर त्याला शिक्षा होणे आवश्यक आहे !

इमाम छेड काढतात, तर त्यांचे अनुयायी बलात्काराचा प्रयत्न करतात; म्हणून मुसलमान महिला मशिदीमध्ये जात नाहीत !

जर मशिदीमध्ये मुसलमान महिलाच सुरक्षित नसतील, तर अन्य धर्मियांतील महिला, तरुणी आणि मुली धर्मांधांच्या वासनांधतेतून कशा सुटतील ?

युवतीला पळवून नेणारा मौलवी समशेर आलम याला अटक

हिंदूंच्या संतांची खोट्या प्रकरणात अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांनी अपकृत्य केल्यावर मात्र त्याला प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !

निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी दिल्याने इस्लाम दुर्बल होईल !

महिलांना तलाक देणे, ‘निकाह हलाला’ करणे, बुरख्यामध्ये ठेवणे, लव्ह जिहाद, जिहादी आतंकवाद आदींमुळे इस्लामवर जी टीका होत आहे, त्यामुळे इस्लाम सशक्त होत आहे, असे इमामांना वाटते का ?

‘सुरेशने विमान उडवले’ आणि ‘अब्दुलने विमान उडवले’ यांचा पालटत असलेला सांगितला अर्थ !

खान सरांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्याविषयी काँग्रेस कधीच बोलणार नाही; मात्र हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणण्यात मात्र काँग्रेस सर्वांत पुढे असणार !

सरिता या हिंदु महिलेची तिचा मुसलमान पती आणि कुटुंबीय यांनी हत्या केल्याचा आरोप !

हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादच्या विरोधात आता नुसता कायदा करून उपयोग नाही, तर त्याच्या पुढे जाऊन त्याविरोधात कठोर उपाययोजना करणे अनिवार्य आहे.