महाड येथे हत्या करण्यासाठी आणलेल्या १४ गोवंशियांची सुटका, ३ धर्मांधांना अटक
गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोरपणे कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध वारंवार हे गुन्हे करत आहेत. कर्तव्यचुकार पोलिसांवर सरकारने कठोर कारवाई केली, तरच याला आळा बसेल !
गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोरपणे कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध वारंवार हे गुन्हे करत आहेत. कर्तव्यचुकार पोलिसांवर सरकारने कठोर कारवाई केली, तरच याला आळा बसेल !
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे याविषयी संयम पाळायला हवा. यावर तोडगा निघेल; परंतु सीमाभागात मराठी भाषिकांना कोणताही त्रास होता कामा नये.
केरळमधील साम्यवादी सरकारचे खरे स्वरूप जाणा ! एरव्ही स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलणारे साम्यवादी मुसलमानांच्या लांगूलचालनापायी कसे तत्त्वांना तिलांजली देतात, याचे हे उदाहरण होय !
‘कन्नड रक्षण वेदिका’ या संघटनेकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आक्रमक भूमिका घेत चिथावणीखोर भाषा केली जात आहे.
भारतात लोकशाही असल्यामुळे कुणी कुणावरही आरोप किंवा टीका करू शकतो; मात्र कुणी खोटे आरोप करून कुणाची अपकीर्ती करत असेल, तर त्याला शिक्षा होणे आवश्यक आहे !
जर मशिदीमध्ये मुसलमान महिलाच सुरक्षित नसतील, तर अन्य धर्मियांतील महिला, तरुणी आणि मुली धर्मांधांच्या वासनांधतेतून कशा सुटतील ?
हिंदूंच्या संतांची खोट्या प्रकरणात अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांनी अपकृत्य केल्यावर मात्र त्याला प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !
महिलांना तलाक देणे, ‘निकाह हलाला’ करणे, बुरख्यामध्ये ठेवणे, लव्ह जिहाद, जिहादी आतंकवाद आदींमुळे इस्लामवर जी टीका होत आहे, त्यामुळे इस्लाम सशक्त होत आहे, असे इमामांना वाटते का ?
खान सरांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्याविषयी काँग्रेस कधीच बोलणार नाही; मात्र हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणण्यात मात्र काँग्रेस सर्वांत पुढे असणार !
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादच्या विरोधात आता नुसता कायदा करून उपयोग नाही, तर त्याच्या पुढे जाऊन त्याविरोधात कठोर उपाययोजना करणे अनिवार्य आहे.