(म्हणे) ‘मुख्यमंत्री झालो, तर मुसलमानांना पुन्हा ४ टक्के आरक्षण देईन !-काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

‘अमूल दूध खरेदी करू नये’, असा राज्याच्या जनतेला आदेश देईन, असे विधान सिद्धरामय्या यांनी केले. ‘अमूल’ आस्थापनाने राज्यात प्रवेश केल्याने नंदिनी दूध उत्पादनांना आणि त्यावर आधारीत आमच्या शेतकर्‍यांना त्रास होईल’,

जितेंद्र आव्हाड यांना मोकोका लावून तडीपार करा ! – तुषार भोसले, प्रमुख, अध्यात्मिक आघाडी, भाजप

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘दंगलीसाठी रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते, असे म्हणणे हा रामभक्तांचा अवमान आहे. या काळात दंगली घडवायच्या असा त्याचा अर्थ आहे का ?’’

नसरापूर (पुणे) येथे पुरातन मंदिरातील महादेवाच्या पिंडीची विटंबना !

नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘कोणत्याही अफवेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये’, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

राजापूर येथे नदीपात्रात आणि उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर होणार कारवाई  !

कचरा उघड्यावर किंवा नदीपात्रात टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यापार्‍याचा व्यवसाय परवाना, हातगाडी परवाना रहित करण्यात येईल, तसेच संबंधित नागरिकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल

मोन्सेरात यांच्या मोर्च्यात ८०० जणांचा सहभाग, तर ४५ पोलीस अधिकारी घायाळ झाल्याची पोलीस अधिकार्‍याची न्यायालयात साक्ष

गंभीर घटनेची आणि तीही पोलिसांच्या संदर्भातील घटनेवरील सुनावणी १५ वर्षांनंतर होणे लज्जास्पद ! पोलिसांना १५ वर्षे न्याय मिळत नाही, तिथे सामान्य माणसाचे काय ?

बालविवाह होत असल्यास प्रशासनाकडे संपर्क करण्याचे आवाहन !

राज्यात अक्षय्य तृतीया हा सण शुभमुहूर्त मानला जातो आणि या मुहूर्तावर बहुतांश बालविवाह केले जातात. बालविवाह केल्यास कायद्यानुसार १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांपर्यंत सक्तमजूरीची शिक्षा होऊ शकते.

सातारा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने प्रवासी बसगाड्यांची विशेष तपासणी मोहीम !

खासगी आणि इतर बस, तसेच प्रवासी वाहने राष्ट्रीय महामार्गावर अनधिकृतपणे थांबा घेऊन प्रवासी चढ-उतार करतात. त्यामुळे इतर रस्ता उपयोग करणारे घटक यांना धोका उत्पन्न होतो.

सातारा येथे जावयाकडून चुलत सासर्‍यांची निर्घृण हत्या !

कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथे भूमीच्या वादातून रवी यादव यांनी त्याचे चुलत सासरे म्हणजे सुनील शंकर भोईटे यांची गोळ्या घालून हत्या केली आहे.

देहलीतील साकेत न्यायालयात महिलेवर गोळीबार

देशाच्या राजधानीतील न्यायालयातील कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती पोलिसांसाठी लज्जास्पद !

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांची हप्ते‘वसुली’ची सूची घोषित केली !

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्व अवैध धंदे आणि हप्त्यासह दलालांची नावे घोषित केली आहेत. हे प्रतिदिन सर्रास चालू असतांना वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी याकडे दुर्लक्ष का केले ?