नांदेड येथे गोरक्षकांवरील आक्रमणाविषयी तात्काळ कठोर कारवाई करा ! – बजरंग दल, अचलपूर, अमरावती

राज्यात गोहत्याबंदी कायदा असूनही गोतस्करी आणि गोहत्या चालूच असून त्यासाठी प्राण संकटात टाकून कार्य करणार्‍या गोरक्षकांनाच वेठीस धरले जाते.

गोरक्षकांवरील आक्रमणाचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात निषेध !

गोरक्षकांवर आक्रमण करणार्‍यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत २२ जून या दिवशी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गोरक्षकांवरील आक्रमणाचा निषेध करण्यात आला.

प्रत्येक हिंदु कुटुंबाने २ गायी पाळल्या, तर भारतात गोशाळांची आवश्यकता भासणार नाही ! – अधिवक्ता आलोक तिवारी, उपाध्यक्ष, जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती, उत्तरप्रदेश

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आमच्यासाठी गुरु द्रोणाचार्याप्रमाणे आहेत. परमपूज्य डॉ. आठवलेगुरुजी यांना पाहिल्यावर पुष्कळ ऊर्जा मिळते. तशीच ऊर्जा या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये सहभागी झाल्यावर मिळत असते आणि ती आम्हाला वर्षभर पुरते.

कर्नाटकात अद्यापही गोहत्या बंदी कायदा असल्याने विशेष पशूचा बळी देऊ नये !

गोहत्या कायदा असला, तरी कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने या कायद्याचे किती पालन होईल, याकडे गोरक्षकांनी लक्ष देणे आवश्यक आहे !

अखंड भारतासाठी गोहत्या थांबवणे आवश्यक ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गौरक्षा दल

देशात गोहत्या चालू झाली, तेव्हापासून अखंड भारताचे तुकडे झाले. गोमाता ही धरतीमातेचे रूप आहे. ज्या भूमीवर तिचे तुकडे होतील, त्या भूमीचेही तुकडे होतील. त्यामुळे अखंड भारत हवा असेल आणि त्याचे विभाजन थांबवायचे असेल, तर गोहत्या थांबवणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले

अखंड भारतासाठी गोहत्या थांबवणे आवश्यक ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल

जेव्हापासून देशात गोहत्या चालू झाली, तेव्हापासून अखंड भारताचे तुकडे झाले. गोमाता ही भूमातेचे रूप आहे. ज्या भूमीवर तिचे तुकडे होतील, त्या भूमीचेही तुकडे होतील.

पुणे येथे २ वेगवेगळ्‍या ठिकाणी गोरक्षकांच्‍या सतर्कतेमुळे गोमांस वाहतूक करणारे कह्यात !

दुसर्‍या एका प्रकरणात १७ जून या दिवशी जनवाडी गोखलेनगरमध्‍ये गोमांस विक्री चालू असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर गोरक्षकांनी कसायाला पकडले. त्‍या वेळी त्‍याने मुसलमानांचा जमाव एकत्रित करण्‍यास चालू केले. तेव्‍हा गोरक्षकांनी जनवाडी पोलिसांचे साहाय्‍य घेऊन गोमांसाने भरलेली गोणी उघडली. त्‍यामध्‍ये गायीचे तोंड, धड, पाय आढळून आले.

वाशिम येथे कत्तलीसाठी नेणार्‍या १४ बैलांसह २५.८१ लाखांचा ऐवज जप्‍त !

वाशिम येथून कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या १४ बैलांसह २५.८१ लाख रुपयांचा माल स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने १८ जून या दिवशी जप्‍त केला आहे. या प्रकरणी १४ जणांवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असून ६ जणांना कह्यात घेतले आहे.

कर्नाटक सरकारच्या हिंदुविरोधी निर्णयांच्या विरोधात लढा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

काँग्रेसने राज्यात सत्तेवर येताच पाठ्यपुस्तकांतून वीर सावरकर आणि डॉ. हेडगेवारगुरुजी यांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला. तसेच धर्मांतरविरोधी कायदा मागे घेण्याची घोषणा केली.

हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच गोहत्या संपूर्णपणे थांबतील !  – अधिवक्त्या सिद्ध विद्या, उच्च न्यायालय, मुंबई

भारतात विविध राज्यांमध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदे बनवण्यात आले आहेत. त्यांमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे ती हिंदूंशी एकप्रकारे केलेली प्रतारणा आहे. एका राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा असतांना त्याच्या शेजारच्या राज्यात गोहत्याबंदी कायदा नसेल, तर व्यापारी राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन गोहत्या करतात.