कत्तलीसाठी नेणाऱ्या ३६ गोवंशियांचे पोलिसांनी वाचवले प्राण !
जिल्ह्यातील पारडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रकच्या पडताळणीत कत्तलीसाठी नेण्यात येणारे ३६ गोवंशीय सापडले. ट्रकसमवेत २४ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील पारडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रकच्या पडताळणीत कत्तलीसाठी नेण्यात येणारे ३६ गोवंशीय सापडले. ट्रकसमवेत २४ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोमातेसह तिचे रक्षण करणारे गोरक्षक संकटात, तर गोहत्या करणारे कसाई मोकाट असणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही होत नसल्याने सातत्याने गोवंश हत्येच्या घटना घडत आहेत, हे दुर्दैवी !
गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्थेचे श्री. नितेश ओझा, तसेच अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे श्री. अंकुश गोडसे यांना विश्वसनीय सूत्रांकडून श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी जवळील औरवाड मध्ये गायींची कत्तल होत असल्याविषयी माहिती प्राप्त झाली.
गुरुग्राम (हरियाणा) येथे गोरक्षक आणि पोलीस यांनी २२ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ट्रकमधून गोवंशियांची तस्करी करणाऱ्या ६ गोतस्करांना अटक केली.
सावंतवाडी येथून आजरा येथे हत्येसाठी गोवंशियांची वाहतूक करणारा टेम्पो १९ मार्च २०२२ च्या सायंकाळी ग्रामस्थांनी शहरात पकडला. त्यानंतर टेम्पोतील गोवंशियांना ग्रामस्थांनी मोकळ्या परिसरात सोडून दिले.
हिंदुत्वनिष्ठ संघटना गोरक्षण करत आहेत, म्हणून गोरक्षण होत आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
हे गोवंशीय कसायांकडे जाऊ नयेत, यासाठी गोशाळा आणि सिडको यांनी समन्वयाने गोवंशियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे, असे गोप्रेमींना वाटते.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोवंशियांची वाहतूक होते, यावरून गोतस्करांना कायद्याचा धाक नसल्याचे लक्षात येते. हा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
अशा विकृत वासनांधांवर तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! अशा घटनांविषयी तथाकथित प्राणीप्रेमी आणि त्यांच्या संघटना का बोलत नाहीत ?