कत्तलीसाठी नेणाऱ्या ३६ गोवंशियांचे पोलिसांनी वाचवले प्राण !

जिल्ह्यातील पारडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रकच्या पडताळणीत कत्तलीसाठी नेण्यात येणारे ३६ गोवंशीय सापडले. ट्रकसमवेत २४ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना संरक्षण देण्याची गोरक्षकांची मागणी

गोमातेसह तिचे रक्षण करणारे गोरक्षक संकटात, तर गोहत्या करणारे कसाई मोकाट असणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

पुणे (टिळेकरनगर) येथे गोवंशियांना वाचवण्यात यश !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही होत नसल्याने सातत्याने गोवंश हत्येच्या घटना घडत आहेत, हे दुर्दैवी !

श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी जवळील औरवाड (जिल्हा कोल्हापूर) येथे रमजानच्या काळात अवैध पशूवधगृहावर धाड : १५ देशी गायींना जीवदान !

गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्थेचे श्री. नितेश ओझा, तसेच अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे श्री. अंकुश गोडसे यांना विश्वसनीय सूत्रांकडून श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी जवळील औरवाड मध्ये गायींची कत्तल होत असल्याविषयी माहिती प्राप्त झाली.

अशांना फाशीचीच शिक्षा हवी !

गुरुग्राम (हरियाणा) येथे गोरक्षक आणि पोलीस यांनी २२ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ट्रकमधून गोवंशियांची तस्करी करणाऱ्या ६ गोतस्करांना अटक केली.

सर्वसामान्य व्यक्तींना कळते, ते पोलिसांना का कळत नाही ? कि धर्मांधांमुळे ते दुर्लक्ष करतात !

सावंतवाडी येथून आजरा येथे हत्येसाठी गोवंशियांची वाहतूक करणारा टेम्पो १९ मार्च २०२२ च्या सायंकाळी ग्रामस्थांनी शहरात पकडला. त्यानंतर टेम्पोतील गोवंशियांना ग्रामस्थांनी मोकळ्या परिसरात सोडून दिले.

चाकण (पुणे) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कसायांच्या कह्यातून ७ गोवंशियांची सुटका केली !

हिंदुत्वनिष्ठ संघटना गोरक्षण करत आहेत, म्हणून गोरक्षण होत आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

जागा खाली करण्यासाठी सिडकोने पाठवलेल्या नोटिसीमुळे आसूडगाव (जिल्हा रायगड) येथील गोशाळेतील २६० गोवंशियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न !

हे गोवंशीय कसायांकडे जाऊ नयेत, यासाठी गोशाळा आणि सिडको यांनी समन्वयाने गोवंशियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे, असे गोप्रेमींना वाटते.

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे १५ दिवसांत ३ वेळा पशूवधगृहावर कारवाई !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोवंशियांची वाहतूक होते, यावरून गोतस्करांना कायद्याचा धाक नसल्याचे लक्षात येते. हा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

भिवाडी (राजस्थान) येथे गाय आणि वासरू यांचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधांना अटक !

अशा विकृत वासनांधांवर तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! अशा घटनांविषयी तथाकथित प्राणीप्रेमी आणि त्यांच्या संघटना का बोलत नाहीत ?