झारखंडमधील आय.ए.एस्. अधिकारी पूजा सिंघल यांच्या घरांवर ‘ईडी’च्या धाडी !
सनदी लेखपालच्या घरातून १९ कोटी ३१ लाख रुपयांची रोकड जप्त
सरकारने अशा भ्रष्ट अधिकार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
सनदी लेखपालच्या घरातून १९ कोटी ३१ लाख रुपयांची रोकड जप्त
सरकारने अशा भ्रष्ट अधिकार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
वांद्रे (पश्चिम) येथील बँडस्टँड या उच्चभ्रू वस्तीत ‘ताज’ उपाहारगृहाच्या शेजारी समुद्रकिनारी मोक्याच्या ठिकाणी असणारा १ एकर ५ गुंठे हा शासकीय मालकीचा भूखंड ‘रूस्तमजी ब्लिल्डर’ला कवडीमोल किमतीत विकण्यात आला आहे….
काँग्रेस समर्थक अधिवक्त्यांकडून काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांचा विरोध
प्रतिमास ५० सहस्र ते लाखो रुपयांचे वेतन आणि शासकीय सुविधा असतांनाही असे अधिकारी लाच घेत असतील, तर अशा अधिकाऱ्यांना बडतर्फच करायला हवे. तसेच त्यांनी अवैध मार्गाने कमावलेली संपत्ती जप्त करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी !
मूल्यवर्धित कर विभागातील (जी.एस्.टी.) अधीक्षक महेश नेसरीकर आणि निरीक्षक अमित मिश्रा यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे.
यावरून महापालिकेत भ्रष्टाचार किती मुरला आहे, हे स्पष्ट होते. महापालिकेत खालपासून वरपर्यंत असलेल्या भ्रष्टाचाराच्या साखळीत संबंधित दोषी वरिष्ठ अधिकार्यांनाही अटक केली पाहिजे.
गुन्ह्याच्या अन्वेषणात साहाय्य करण्यासाठी तक्रारदाराकडे २५ सहस्र रुपयांची लाच मागितली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस नाईक यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
एखादी पंचायत ‘घर क्रमांक’ देण्यासाठी नागरिकांकडून विनाकारण निरनिराळी कागदपत्रे किंवा पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी त्याविषयी लेखी तक्रार करावी.
इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्रे सिद्ध होत असतांना प्रशासन झोपा काढत होते का ? यातील उत्तरदायींना सरकारने तात्काळ दंडित करावे आणि त्यांची संपत्ती जप्त करावी !
इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतांना गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई न करणारा एकमेव देश भारत ! भ्रष्टाचार शून्य कारभारासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !