एक लाख रुपयांची लाच घेणारा साहाय्यक निरीक्षक पोलिसांच्या कह्यात !
फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास साहाय्य करण्यासाठी लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षकासह संतोष खांदवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.
फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास साहाय्य करण्यासाठी लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षकासह संतोष खांदवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.
भूमीच्या संदर्भात सुनावणीचा निकाल देण्यासाठी ७० सहस्र रुपयांची लाच मागून त्यासाठीचा २५ सहस्र रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारतांना अतिरिक्त मंडल अधिकारी श्रीकांत विश्वनाथ घुळी आणि संगणक कर्मचारी समीर जमादार यांना अटक….
१५ वर्षांनंतरही प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचा आरोप
सर्वच क्षेत्रांत मुरलेला भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी संबंधितांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
राज्यात तब्बल २०४ लाचखोर अजूनही उजळ माथ्याने शासनाच्या सेवेत आहेत, यासारखे दुर्दैव आणखी कोणते ? यापेक्षा गंभीर म्हणजे लाचखोरीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊन न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतरही २९ जणांना शासनाने अद्यापपर्यंत सेवेतून बडतर्फ केलेले नाही.
कल्याण तालुक्यातील वरप येथील भूमींविषयीच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी कल्याण येथील तहसीलदार दीपक आकडे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली, तसेच लाचेची रक्कम शिपाई मनोहर हरड यांच्याकडे देण्यास सांगितले.
‘गोवा राज्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने २४.८.२०२१ या दिवशी उत्तररात्री कालकोंडा, मडगाव येथील एका अनधिकृत कॅसिनोवर धाड टाकून १० जणांना कह्यात घेतले.
कष्टाने जमा केलेली पुंजी अडचणीच्या काळात उपयोगाला यावी’, या हेतूने सर्वसामान्य नागरिक अधिकोषामध्ये मोठ्या विश्वासाने पैसे ठेवतात. त्यामुळे अधिकोषामधील अपहार हा सर्वसाधारण जनतेचा विश्वासघातच आहे.
जामीन दिल्यास ते तपासात ढवळाढवळ करण्याची शक्यता नाकरता येत नाही. असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अधिवक्ता रमेश घोरपडे यांनी केला.
कामाची परवानगी (वर्कऑर्डर) मिळण्यासाठीच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी लाच घेतल्याचे प्रकरण !