टिपू सुलतानचा पुतळा उभारल्यास तो उखडून टाकू ! – प्रमोद मुतालिक यांची चेतावणी

काँग्रेसचे आमदार तन्वीर सेठ यांच्या मागणीला विरोध

आश्‍वासन देऊनही सरकारने उत्खनन बंद न केल्याने भरतपूर (राजस्थान) येथे साधू-संतांचे पुन्हा आंदोलन !

हिंदूंची श्रद्धा असणार्‍या पर्वतावरील उत्खनन बंद करण्यासाठी शेकडो साधू-संतांनी आंदोलन करूनही काँग्रेस सरकार त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत असेल, तर हिंदूंनी त्यातून बोध घेऊन अशा सरकारला वैध मार्गाने धडा शिकवला पाहिजे !

वर्ष १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी असणार्‍या टायटलर यांना काँग्रेसने बनवले निवडणूक समितीचे सदस्य  !

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी असलेले काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांना काँग्रेसने देहली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या निवडणूक समितीचे सदस्य बनवले आहे. 

हिंदु शब्द वैदिक आणि पौराणिक आहे ! – शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

कर्नाटकातील काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदु शब्द विदेशी असून त्याचा अर्थ खूपच घाणेरडा आहे, असे म्हटले होते. त्यावर सर्वच स्तरांवरून टीका होत आहे. त्यांनी वेगवेगळा संदर्भही देण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे बरळणे अज्ञानाच्या बळावर !

कर्नाटकच्या या काँग्रेस आमदारांनी असे ग्रंथ वाचून स्वतःची बुद्धी शुद्ध, पवित्र ठेवली असती, तर हिंदु धर्माला लाखोल्या वाहणारे उद्गार त्यांच्या मुखातून निघाले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी उत्तम आणि सकस ग्रंथांचे वाचन करावे म्हणजे बुद्धी भ्रष्ट होणार नाही.

(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घाला !’  

केरळ राज्यात धार्मिक द्वेष निर्माण होण्याच्या शक्यतेवरून काँग्रेसची मागणी
पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर चित्रपटाच्या विरोधात गुन्हा नोंद !

राजनांदगाव (छत्तीसगड) येथे बौद्धांच्या कार्यक्रमात हिंदूंच्या देवतांची पूजा न करण्याची देण्यात आली शपथ !

राजनांदगावच्या काँग्रेसच्या महापौर हेमा देशमुख यांची उपस्थिती

‘भारत जोडो यात्रे’चे ट्विटर खाते ‘ब्लॉक’ करण्याच्या आदेशाला स्थगिती

‘कॉपीराईट’च्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी बेंगळुरू येथील कनिष्ठ न्यायालयाने ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो यात्रा’ यांची ट्विटर खाती तात्पुरत्या स्वरूपात ‘ब्लॉक’ करण्याचा आदेश दिला होता.

(म्हणे) ‘हिंदुत्व हा धर्म नाही, तर जीवन जगण्याची पद्धत आहे !’

हिंदु हा अनादि काळापासूनचा, ईश्‍वर-निर्मित असलेला एकमेव धर्म आहे. हे ज्ञात नसणे यातून काँग्रेसी नेत्यांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट होते !

(म्हणे) ‘हिंदु शब्द विदेशी असून त्याचा अर्थ फारच घाणेरडा आहे !

‘जो हीन गुणांचा नाश करतो तो हिंदु’, असे भारतीय धर्मग्रंथांमध्ये ‘हिंदु’ शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. याचा अभ्यास सतीश जारकीहोळी यांनी केलेला नाही, हेच त्यांच्या विधानातून लक्षात येते !