काँग्रेसचे खासदार शशि थरूर यांनी पोस्ट केले भारताचे काश्मीर नसलेले चुकीचे मानचित्र !

ज्या काँग्रेसमुळे काश्मीरचा काही भाग पाकला गिळंकृत करता आला, त्या काँग्रेसच्या नेत्याकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ! अशांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकण्याची मागणी झाली पाहिजे !

तिरुपती (आंध्रप्रदेश) येथे भिंतीवर रेखाटण्यात आलेल्या हिंदूंच्या देवतांच्या चित्रांवर पक्षाचे रंग लावले !

हिंदूंच्या देवतांच्या चित्रांवर सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाने त्याच्या पक्षाचे रंग लावले आहेत. हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात भाविक संताप व्यक्त करत आहेत.

(म्हणे) ‘रा.स्व. संघावरही बंदी घाला !’ – काँग्रेससह विरोधी पक्षांची मागणी

रा.स्व. संघाने असे कोणते देशविघातक कृत्य केले ज्यामुळे त्याच्यावर बंदी घातली पाहिजे, हे विरोधी पक्षांनी सांगितले पाहिजे.

हवाई सुंदरीवर (‘एअर होस्टेस’वर) बलात्कार करणार्‍या काँग्रेस नेत्याला अटक

अशा वासनांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !

समाजातील वादामुळे राजस्थानच्या हिंगलाज माता मंदिरात विनाअनुमती धार्मिक कार्य करण्यास बंदी !

हिंदूंच्या मंदिरामध्ये वादामुळे तेथील धार्मिक कार्यासाठी अनुमती घेण्यास सांगणारे प्रशासन कधी अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळाच्या वादामध्ये असा आदेश देते का ?

काँग्रेसचा बुरखा फाडणारी तिची ‘भारत जोडो’ यात्रा !

हिंदूंच्या देवतांचा अवमान, संघाचा द्वेष आणि राष्ट्राचे तुकडे करणार्‍यांचे समर्थन यांद्वारे काँग्रेस भारत कसा जोडणार ?

काँग्रेसच्या काळात ६० टक्के आणि भाजपच्या काळात ९५ टक्के विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अन्वेषण !

विशेष म्हणजे दोन्ही सरकारच्या काळात संबंधित नेत्याने पक्ष पालटण्यावर त्याच्यावरील कारवाई थंड झाल्याचे दिसून आले.

तरुणीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते मनोज कर्जगी यांना अटक

एका २० वर्षीय तरुणीचे चुंबन घेण्याचा आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे ५४ वर्षीय नेते मनोज कर्जगी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व, तर काँग्रेसची पिछेहाट !

राज्यात सत्तांतर झाल्यांवर प्रथमच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व दिसून आले. राज्यातील ५१ तालुक्यांतील ५४७ ग्रामपंचायतींच्या घोषित झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालामध्ये भाजपला १२५…

राहुल गांधी ‘काँग्रेस जोडो’ यात्रा कधी काढणार ?

मरगळलेल्या काँग्रेसला उर्जितावस्थेत आणण्यासाठी आता खुद्द गांधी घराण्याचे युवराज अर्थात् राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसची मरगळ दूर सारण्यासाठी नुकतीच ‘भारत जोडो यात्रे’चा प्रारंभही झाला.