बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक जागा !
भाजप ८ सहस्र २१, माकप २ सहस्र ४७२ आणि काँग्रेस २ सहस्र ९४ जागांवर विजयी ठरले आहेत.
भाजप ८ सहस्र २१, माकप २ सहस्र ४७२ आणि काँग्रेस २ सहस्र ९४ जागांवर विजयी ठरले आहेत.
काँग्रेसचा हिंदुद्वेष ! हिंदु आणि भाजप यांच्या द्वेषापोटीच काँग्रेस सरकार अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. याचा हिंदु संघटनांनी आणि धर्माभिमानी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !
काँग्रेसचा हिंदुद्वेष ! योग आणि ध्यान हिंदु धर्मातील असल्यानेच आणि मागील भाजप सरकारने ते शिकवण्याचा निर्णय घेतला असल्यानेच काँग्रेस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. काँग्रेसला मतदान करणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
दिग्विजय सिंह यांचा संघद्वेष नवा नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली काँग्रेसवाले हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपकीर्त करतात. अशांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हिंदूंनी पावले उचलावीत !
गड-दुर्गांच्या संवर्धनाची घोषणा राज्य सरकारने केली आहे; मात्र त्यांचा इतिहास भावी पिढीपुढे आणण्यासाठी पुरातत्व विभाग आणि सरकार यांनी एकत्रित प्रयत्न करणे अपेक्षित आहे. गड-दुर्गांचे संवर्धन हा केवळ राजकीय लाभापुरता विषय मर्यादित न ठेवता त्याविषयी आत्मियतेने काम करणे आवश्यक आहे.
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार जाऊन तेथे काँग्रेसची सत्ता आली. भाजपच्या पराभवामागे विविध कारणे असल्याचे सांगितले जाते. त्यांतील प्रमुख कारण सामाजिक माध्यमांतून मौलाना (इस्लामी अभ्यासक) शकीरूल्ला रश्दी यांच्या प्रसारित झालेल्या व्हिडिओद्वारे समोर आले आहे.
मणीपूरमधील ख्रिस्ती जमातीकडून हिंसाचार केला जात असून भारतीय सुरक्षायंत्रणा त्यांच्या विरोधात कारवाई करत आहेत. त्यामुळे ख्रिस्तीधार्जिण्या अमेरिकेला पोटशूळ उठतो, यात काय ते आश्चर्य ?
बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच जनहिताचे आहे !
भारतविरोधी घोषणा देण्याचा आरोप असणार्या कन्हैया कुमार याची युवा संघटनेच्या प्रमुखपदी नेमणूक करणार्या काँग्रेसची राष्ट्रघातकी मानसिकता यातून दिसून येते !