कर्नाटकमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा टिळा लावून घेण्यास नकार !

काँग्रेसचे हिंदु नेते मशिदीमध्ये जाऊन गोल टोपी घालतात, तसेच रमझानच्या वेळी इफ्तारच्या मेजवान्यांना उपस्थित रहातात; मात्र या नेत्यांना स्वतःच्या धर्माची कृती करण्याच्या वेळी त्यांना अस्पृश्यता वाटते. असे लोक अस्पृश्यतेवर इतरांना ‘ज्ञान’ देत असतात !

(म्हणे) ‘देशात ‘मनुस्मृति’ लागू झाल्यास ९५ टक्के लोक गुलाम होतील ! – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

मनुस्मृतीचा खरा अभ्यास केला, तर ती किती उपयुक्त आहे, हेच सिद्धरामय्या यांच्या लक्षात येईल; मात्र पारंपरिक मते मिळवण्यासाठी मनुस्मृतीवर अशा प्रकारची टीका करण्याची अहमहमिका अशा नेत्यांमध्ये सध्या लागली आहे, त्याचेच हे एक उदाहरण !

सभेला आलेले निम्‍म्‍याहून अधिक सदस्‍य खोटे ! – शौमिका महाडिक यांचा आरोप

या संदर्भात सत्ताधारी गटाचे नेते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्‍हणाले, ‘‘सभासद आधीच येऊन बसले आहेत. महाडिकांचे कार्यकर्ते दंगा करत आहेत. कोल्‍हापूरच्‍या दृष्‍टीने, सहकाराच्‍या दृष्‍टीने हे अशोभनीय आहे.

काँग्रेसचे आमदार मामन खान यांना अटक !

हिंदूंवर आक्रमण करून दंगल घडवणार्‍या धर्मांधांच्या मागे काँग्रेसचा नेहमीच हात असतो, हा फाळणीपासूनचा इतिहास आहे. हेच आता मामन खान यांच्या अटकेतून पुन्हा दिसून आले.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ‘आज तक’ वृत्तवाहिनीचे पत्रकार सुधीर चौधरी यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवला आहे. चौधरी यांनी त्‍यांच्‍या कार्यक्रमातून कर्नाटकातील स्‍वावलंबी सारथी योजनेत हिंदूंवर होत असलेल्‍या अन्‍यायावर आवाज उठवला होता.

ठाणे येथील काँग्रेसच्‍या विद्यार्थी संघटनेच्‍या शहर अध्‍यक्षासह ५ जणांविरोधात गुन्‍हा नोंद !

नेरूळ येथील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून मध्‍यस्‍थांचे अपहरण करून त्‍यांच्‍या कुटुंबियांकडून ४९ सहस्र ४८० रुपयांची खंडणी उकळल्‍याप्रकरणी काँग्रेसच्‍या विद्यार्थी संघटनेचे ठाणे शहर अध्‍यक्ष..

‘आज तक’ वृत्तवाहिनीचे पत्रकार सुधीर चौधरी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद !

कर्नाटकमध्‍ये काँग्रेसचे सरकार आल्‍यापासून हिंदूंवर अन्‍याय केला जात आहे, तर मुसलमानांना खिरापत वाटली जात आहे ! काँग्रेसची राजवट म्‍हणजे मोगलांची राजवट आहे, यात दुमत नाही !

चीनने भारताची एक इंचही भूमी बळकावलेली नाही ! – लडाखचे उप राज्यपाल

आपली एक इंचही भूमी चीनने बळकावलेली नाही. वर्ष १९६२ मध्ये जे घडले, त्याविषयी बोलणे निरर्थक आहे; परंतु आता अखेरच्या इंचापर्यंतचा आपला भूभाग आपल्याच कह्यात आहे.

‘इंडिया’ आघाडीची स्थापना सनातन धर्माला नष्ट करण्यासाठीच झाली !

द्रमुक सनातनद्वेषी असून त्याचा जन्मच सनातनद्वेषातून झाला आहे, हे जगजाहीर आहे. अशा आघाडीलाच सनातन धर्मीय आगामी निवडणुकांमध्ये राजकीयदृष्ट्या नष्ट करतील यात शंका नाही ! सनातनला संपवण्याची भाषा करणारे स्वतः संपतात, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल !