‘धर्मनिरपेक्षते’चे ढोंग !

‘धर्मनिरपेक्षते’चे ढोंग !

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांचा लाळघोटेपणा म्हणा अथवा लांगूलचालन म्हणा, या सर्वांचे दुसरे नाव म्हणजेच ‘राष्ट्रीय काँग्रेस’ होय. काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १३५ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आरंभीची काही वर्षे सोडली, तर काँग्रेसचा हाच एककलमी कार्यक्रम राहिलेला आहे

इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावणे ही चूक होती ! – राहुल गांधी यांची स्वीकृती

इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावणे ही चूक होती ! – राहुल गांधी यांची स्वीकृती

‘सध्या जे काही चालू आहे, हे आणीबाणीपेक्षाही वाईट’ असे सांगत भाजपवर टीका

हिंदूंसाठी अजूनही काश्मीर असुरक्षित !

हिंदूंसाठी अजूनही काश्मीर असुरक्षित !

काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील अत्यंत संवेदनशील भागात असणार्‍या कृष्णा ढाब्यावर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ढाब्याच्या मालकाचा मुलगा घायाळ झाला होता. त्याचा उपचार चालू असतांना मृत्यू झाल्यावर हिंदूंमध्ये पुन्हा संतापाची लाट उसळली.

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधासाठी काँग्रेसच्या वतीने सायकलीवरून आंदोलन 

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधासाठी काँग्रेसच्या वतीने सायकलीवरून आंदोलन 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अल्प असतांना देशात मात्र इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारने लादलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर वाढल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने या वेळी करण्यात आला. 

कमला नेहरू यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी काँग्रेसकडून जयंती असल्याचे ट्वीट !

कमला नेहरू यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी काँग्रेसकडून जयंती असल्याचे ट्वीट !

काँग्रेसने देशाचा राज्यकारभार करतांनाही गंभीर चुका केल्याने देश त्याचे परिणाम आजही भोगत आहे !

इंधन आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री सायकलवरून विधानभवनात जाणार !

इंधन आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री सायकलवरून विधानभवनात जाणार !

इंधनाचे दर वाढल्याच्या निषेधार्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (१ मार्च या दिवशी) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि सर्व आमदार सकाळी १० वाजता मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकलवरून विधानभवन येथे जाणार आहेत.

काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

खादी गोष्ट अल्प दिली जात असेल, तर त्यावर बोलल्यास ते चूक म्हणता येणार नाही. केवळ समान वाटप व्हावे, इतकीच आमची अपेक्षा आहे. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या.

भारतीयत्वाच्या रक्षणार्थ सिद्ध व्हावे !

भारतीयत्वाच्या रक्षणार्थ सिद्ध व्हावे !

बहुसंख्यांक असलेल्या हिंदु समाजाचा विचार केल्यास आपल्याकडे #HinduLivesMatter या नावाने मोहिमा, आंदोलने, ऑनलाईन अभियान राबवावी लागतात. एकंदरीत, या तीनही राज्यांतील हिंदूंनी भारतीयत्वाच्या रक्षणार्थ स्वतःचे मत देणे, ही काळाची निकड आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसायला हवी, हेच खरे !

आमच्याशी चर्चा केल्याविना ख्रिस्तीबहुल मतदारसंघातील उमेदवार निवडू नये !

आमच्याशी चर्चा केल्याविना ख्रिस्तीबहुल मतदारसंघातील उमेदवार निवडू नये !

निधर्मी भारतात चर्चची ही धार्मिक दादागिरी केरळमधील ढोंगी निधर्मीवादी साम्यवाद्यांना आणि देशातील तथाकथित पुरो(अधो)गाम्यांना चालते का ? अशी चेतावणी हिंदूंच्या संतांनी किंवा धर्मपीठाने दिली असती, तर यांनीच आकाशपाताळ एक केले असते !

प्राचीन वैदिक ज्ञानाला अव्हेरून पाश्‍चात्त्य विज्ञानाच्या मागे धावणारे भारतीय !

प्राचीन वैदिक ज्ञानाला अव्हेरून पाश्‍चात्त्य विज्ञानाच्या मागे धावणारे भारतीय !

कोलकातामध्ये १०० व्या विज्ञान काँग्रेस समारंभात तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाच्या शास्त्रज्ञांना विज्ञानक्षेत्रात नोबेल पुरस्कार प्राप्त करण्याच्या दिशेने कार्य करण्याचे आवाहन केले.