नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही !
समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार केवळ केंद्रशासनाचा आहे. त्यामुळे नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार केवळ केंद्रशासनाचा आहे. त्यामुळे नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
आजचा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून ओळखला जाईल. मराठा आरक्षणासाठी अनेक मराठा युवकांनी बलीदान दिले आहे. काँग्रेसेचे नेते अशोक चव्हाण यांना याची जाण असेल, तर त्यांनी ‘मराठा आरक्षण उपसमिती’च्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली
भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.
कायद्याला न जुमानणारे कार्यकर्ते असणारी काँग्रेस देशाला कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकेल का ?
काँग्रेसच्या राज्यातील कारागृहातून बंदीवान पळून जात असतील, तर बाहेर कारवाया करणार्या गुंडांना पोलीस कधीतरी पकडू शकतात का ?
गिरीश चोडणकर यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, तक्रारीत नमूद केलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन गोवा प्रदेश काँग्रेस समितीचा बनावट दाखला सिद्ध केला आणि तो प्रदेश काँग्रेस समितीचा दाखला असल्याचे भासवले गेले आहे.
सभापती राजेश पाटणेकर यांनी एका ओळीत आमदार अपात्रता याचिका फेटाळत आहोत आणि सविस्तर निवाडा नंतर देऊ, असे याचिकादारांना सांगितले.
हरिद्वार येथील महाकुंभ मेळ्याला जाऊन येणार्यांना १५ दिवस अलगीकरण बंधनकारक करा !
ट्रोजन डिमेलो यांनी दिगंबर कामत भाजपमध्ये जाणार, तर आलेक्स रेजिनाल्ड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, असे सांगून पक्षातील नेत्यांवरच टीका केली होती.
हिंदूंच्या मंदिरात कुणी जावे आणि जाऊ नये, याची आचारसंहिता राष्ट्रीय स्तरावर बनवणे आवश्यक झाले आहे. केवळ राजकीय लाभासाठी मंदिरात येणार्या अन्य धर्मियांवर बंदी घालणे अपरिहार्य आहे !