संपादकीय : आत्मनिर्भरतेतून राष्ट्रवाद !
भारत आत्मनिर्भर होण्यासाठी उचलली गेलेली पावले हा नरेंद्र मोदी शासनाच्या दूरदर्शीत्वाचा परिणाम होय !
भारत आत्मनिर्भर होण्यासाठी उचलली गेलेली पावले हा नरेंद्र मोदी शासनाच्या दूरदर्शीत्वाचा परिणाम होय !
अशा प्रकारचे विधान करून ‘गोध्राची घटना हिंदूंनी घडवली’, असा दावा करून हिंदूंना ‘खुनी’ रंगवण्याचा काँग्रेसवाले अश्लाघ्य प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
पूर्वी ज्याप्रमाणे कुणी देवाचा धावा केल्यावर असुर चवताळून उठत आणि धावा करणार्यांना येनकेन प्रकारेण रोखत, तशी प्रवृत्ती कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झाली आहे का ?
संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असतांना २ जानेवारीला काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाल्याची घटना घडली आहे.
विश्लेषण करतांना काही मूर्ख आकडेतज्ञांनी सांगितले की, पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मते काँग्रेसला मिळाली असून खरे तर तेच जिंकले आहेत.
श्रीकांत पुजारी नावाच्या व्यक्तीला अटक
काँग्रेसला निवडून देणार्या कर्नाटकातील हिंदूंना आता त्याचा पश्चात्ताप होत आहे, हेही तितकेच सत्य आहे !
काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्याकडे ३५० कोटी रुपये एवढी रक्कम रोख सापडली. याविषयी खुलासा करतांना त्यांनी ही रक्कम त्यांच्या व्यवसायाचे उत्पन्न असल्याचे सांगितले.
तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल अत्यंत शिताफीने कसा दिला आणि त्या वेळी आलेले अनुभव यांवर त्यांनी ‘जस्टिस फॉर द जज : ॲन ऑटोबायोग्राफी’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.
केवळ हिंदु धर्माच्या द्वेषापोटीच हिंदु धर्माचा त्याग करून अन्य धर्म स्वीकारणारे राजकारणी जाणीवपूर्वक अशा प्रकारची विधाने करून राजकारण करत आहेत, हे हिंदूंना ठाऊक आहे !