स्वबोध, मित्रबोध आणि शत्रूबोध

 २४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘स्वबोध ,व्यष्टी स्वबोध , समष्टी स्वबोध , विकृत स्वबोध आणि हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालून नृत्य करण्यास लावले !

अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे !

गोवा : देवीची मूर्ती स्थापन करणार्‍या दोघांना अटकपूर्व जामीन संमत

वारसा स्थळी अनेक दशकांपूर्वी १२ व्या शतकातील श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती आढळली होती. ही मूर्ती सध्या ‘ए.एस्.आय.’च्या वस्तूसंग्रहालयामध्ये उपलब्ध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वारसा स्थळी या मूर्तीची स्थापना करावी.

गोवा : बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील धर्मांतराचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

प्रोफेट बजिंदर सिंग संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘लंगर’ सेवेच्या नावाखाली बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. पोलिसांनी कारवाई करून धर्मांतर करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला.

आजमगड (उत्तरप्रदेश) येथे प्रार्थना सभेच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !

ख्रिस्ती आणि मुसलमान हिंदूंना आमीष दाखवून अथवा बळजोरीने त्यांचे धर्मांतर करतात. हिंदू असे कधीच करत नाहीत, तरीही पुरोगामी आणि हिंदुद्वेष्टे यांच्याकडून नेहमी हिंदूंनाच असहिष्णु ठणवले जाते, हे जाणा !

अमरावती येथील ज्ञानमाता शाळेतील ख्रिस्‍ती शिक्षक कह्यात !

शहरातील ज्ञानमाता शाळेत शिकणार्‍या एका अल्‍पवयीन मुलीने मरियम ह्यांड्री जोसेफ हा नेहमी शिक्षक अयोग्‍य पद्धतीने स्‍पर्श करत असल्‍याचे (बॅड टच) पालकांना सांगितले. पालकांनी ११ सप्‍टेंबर या दिवशी मुख्‍याधापक यांना या प्रकरणी तक्रार करून कारवाईची मागणी केली. त्‍

कारागृहात जाऊन बंदीवानांशी वार्तालाप करण्याच्या चर्चच्या मोहिमेला अनुमती देऊ नये ! – हिंदु रक्षा महाआघाडी

‘सरकार खर्च करत असलेल्या निधीव्यतिरिक्त बंदीवानांसाठीची ही मोहीम कमकुवत मनःस्थितीतील बंदीवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना हेरून त्यांचा बुद्धीभेद करून धर्मांतर घडवण्यासाठीच चर्चने योजली आहे’, असे हिंदु रक्षा महाआघाडीचे म्हणणे आहे.

स्वबोध, मित्रबोध नि शत्रूबोध

‘पोप आणि ख्रिस्ती म्हणतात, ‘जगात येशूचे राज्य आले पाहिजे. जगावर बायबलची, म्हणजे ख्रिस्त्यांची सत्ता यायला हवी.’ १६ व्या शतकापासून विश्‍वात, तसेच भारतात प्रारंभ झालेले ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतर अभियान आणि त्यांना राजाश्रय देऊन दोन तृतीयांश जगाला गुलामीच्या खाईत लोटणार्‍या युरोपियन देशांचा साम्राज्यवादी इतिहास याची साक्ष देतो.

काही अतृप्त लोक गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवू पहात आहेत ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘‘ख्रिस्ती लोक श्री गणेशचतुर्थीसाठी हिंदूंच्या घरी येतात, तर हिंदु नाताळामध्ये ख्रिस्त्यांच्या घरी जातात. ही गोव्याची परंपरा गेली अनेक वर्षे चालू आहे; मात्र काही अतृप्त लोक हे बिघडवू पहात आहेत. सर्वांनी गोव्यात शांती आणि सलोखा अबाधित ठेवावा.’’

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे चर्चने अल्पवयीन हिंदु मुलाला धर्मांतरासाठी दाखवले आमीष !

धर्मांतरच्या विरोधात कठोर कायदा नसल्यामुळेच ख्रिस्ती मिशनर्‍यांचे फावत होते, ते अद्यापही चालूच आहे. यासाठी भाजप सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक आहे, अशीच हिंदूंची मागणी आहे !