नामजपाचे विस्मरण होऊ नये; म्हणून प्रतिदिन तो आपल्या तळहातावर लिहून घेऊन समष्टीसाठी तळमळीने नामजप करणार्‍या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८९ वर्षे) !

सर्वसामान्यतः वृद्धापकाळी व्यक्ती स्वतःच्याच कोषात रहाते आणि प्रकृतीच्या विवंचनेत असते. याउलट पू. आजींच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उच्च कोटीचा भाव आहे. त्यामुळे गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करून ‘कुटुंबियांनीही आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे’, यासाठी त्या प्रयत्नशील असतात.

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद आश्रमात येण्यापूर्वी आणि आल्यावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंदाकिनी चौधरी (वय ८६ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !

फेब्रुवारी २०२३ मध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद (पनवेल) येथील आश्रमात आल्या होत्या. त्या येण्याच्या ५ दिवस आधी मला एक स्वप्न पडले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेला भक्तीसत्संग ऐकतांना ध्यानस्थ स्थिती अनुभवून सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये

श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ अकस्मात् मार्गदर्शन करायच्या थांबल्या. त्या डोळे बंद करून ध्यानावस्थेत गेल्या. त्यांच्या समवेत असलेल्या २ – ३ साधिकाही ध्यानावस्थेत होत्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेषांकांची सेवा करतांना साधिकांनी अनुभवलेली ईश्वरी कृपा !

कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी असूनही ‘साधकांना गुरुदर्शन व्हावे’, यासाठी हे विशेषांक प्रसिद्ध करण्यात आले. या विशेषांकाची सेवा करतांना साधकांनी श्री गुरूंची अनुभवलेली कृपा आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधकांकडून होणार्‍या चुका दाखवून त्यांना परिपूर्ण सेवा करण्यासाठी घडवणारी गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

चैत्र कृष्ण तृतीया (९.४.२०२३) या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २४ वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने…

सप्तर्षींच्या आज्ञेने बनवलेल्या सनातनच्या तीन गुरूंच्या चित्राविषयी साधकांना आलेल्या अनुभूती आणि लक्षात आलेला भावार्थ

१.८.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक’ प्रसिद्ध झाला होता. यातील पृष्ठ क्रमांक १ वरील चित्राकडे पाहून साधकांना आलेल्या अनुभूती आणि सुचलेला भावार्थ येथे देत आहोत.

श्रीरामभक्तीमय झालेल्या हनुमंताप्रमाणे ‘गुरुभक्ती’ आणि ‘गुरुसेवा’ हाच साधकांसाठी ध्यास अन् श्वास बनावा !

या कलियुगात अवतरलेल्या श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) अवतारत्वाची अनुभूती घेत रहाणे’, हीच ‘गुरुभक्ती’ आहे, तर त्यांच्या अवतारी चरित्राचे कीर्तन करणे, म्हणजेच ‘गुरुसेवा’ आहे.

साधकांनो, ‘समर्पणभाव’ वाढवून श्रीरामस्‍वरूप गुरूंच्‍या अवतारी कार्यात स्‍वतःला झोकून द्या आणि त्‍यांचे आज्ञापालन करून स्‍वतःचा उद्धार करून घ्‍या !

‘आपण भगवद़्‍कार्यात स्‍वतःला झोकून दिल्‍यास भगवंतालाच सर्वार्थांनी आपला उत्‍कर्ष करण्‍याची तळमळ लागते. तोच सर्वार्थांनी भार वाहून आपला उद्धार करतो. तो भक्‍तीसारखी अनमोल गोष्‍ट भक्‍ताला सहजतेने प्रदान करतो.’…..

साधकांनो, ‘योग्‍य विचारप्रकियेसह परिपूर्ण कृती करणे’, हे साधनेचे समीकरण असल्‍याने त्‍याप्रमाणे प्रयत्न करून साधनेतील निखळ आनंद अनुभवा !

प्रत्‍येक व्‍यक्‍तीवर अनेक जन्‍मांचे संस्‍कार असतात आणि त्‍यानुसार तिची विचारप्रक्रिया अन् वर्तन होत असते. काही साधकांच्‍या मनामध्‍ये साधनेची तळमळ असते; परंतु स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे कृतीत चुका राहिल्‍याने कृती अयोग्‍य होते.

सनातनच्या आश्रमात प्रतिष्ठित केलेल्या ‘श्रीराम शाळिग्रामा’मध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची (टीप) प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली.प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला.