Indian Navy Rescue Operation : सोमालियाच्या समुद्री दरोडेखोरांनी कह्यात घेतलेल्या इराणी नौकेची  भारतीय युद्धनौकेने केली सुटका !

‘एम्.व्ही. इमान’ असे या इराणी नौकेचे नाव असून त्यात १७ कर्मचारी होते.

Srilanka Ship Hijacked : सोमालियाच्या समुद्री दरोडेखोरांकडून श्रीलंकेच्या मासेमारी करणार्‍या नौकेचे अपहरण

श्रीलंकेचे नौदल भारतीय मासेमारांना त्याच्या कथित सागरी सीमेमध्ये प्रवेश केल्यावर अटक करते; मात्र स्वतःच्या अपहरण झालेल्या नौकेच्या सुटकेसाठी निष्क्रीय रहाते आणि भारताला त्यासाठी श्रीलंकेला साहाय्य करावे लागते !

Maldives India Crisis : मालदीवकडून भारतासमवेतचे देवाण-घेवाणीचे सर्व कार्यक्रम रहित !

भारतद्वेष्ट्या चीनची बाजू घेऊन राष्ट्रपती महंमद मोइज्जू त्यांच्या देशाला संकटाच्या खाईत लोटत आहेत. मालदीवचा याद्वारे आत्मघात होणार आहे, हे येणारा काळ त्यांना दाखवून देणार, यात शंका नाही !

Houthi Rebels Attack : हुती बंडखोरांकडून ब्रिटनच्या तेलवाहू नौकेवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण !

भारतीय युद्धनौकेने ब्रिटीश नौकेवरील २२ भारतियांसह २५ कर्मचार्‍यांचा वाचवले !

भारतासमवेतचे संबंध सुधारत आहेत ! – कॅनडाचा दावा

भारत आम्हाला सहकार्य करत आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत.

Maldives President On RepublicDay : मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू यांनी भारताला दिल्या प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा !

मला आशा आहे की, भारत आणि मालदीव यांच्यातील शतकानुशतके जुनी मैत्री आगामी काळात अधिक घट्ट होईल. मी भारत सरकार आणि नागरिक यांच्यासाठी शांतता आणि विकास यांसाठी शुभेच्छा देतो.

India Slams Pakistan : पाकने स्वतःच्या दुष्कृत्यांसाठी इतरांवर दोषारोप करू नये ! – भारताने फटकारले

पाकिस्तान, कॅनडा आणि अमेरिका त्यांच्या देशातील जिहादी अन् खलिस्तानी आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यातील काही जणांच्या होत असलेल्या हत्यांसाठी भारताला उत्तरदायी ठरवणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखेच आहे !

Padma Awards 2024 : पद्म पुरस्कार घोषित : ५ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण, तर ११० जणांना पद्मश्री !

यंदा एकूण १३२ जणांना पद्म पुरस्कार घोषित झाले असून यांत ५ जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण, तर ११० जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.

देशभरात भारताचा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा !

देशभरात भारताचा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील कर्तव्य पथावर सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

भारतामध्ये पाश्चिमात्य नीती निर्माण करण्यासाठी धूर्त इंग्रजांनी रचलेले षड्यंत्र !

इंग्रज भारतात व्यापार अथवा राज्य करण्यासाठीही आले नव्हते, तर ते संपूर्ण भारतीय प्रजेचे जीवन व्हॅटिकन चर्चच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी आले होते इंग्रजांना हा अधिकार पोर्तुगालपासून मिळाला होता आणि पोर्तुगालला हा अधिकार व्हॅटिकन चर्चद्वारे वर्ष १४९३ मध्ये लेखी कागदपत्राद्वारे मिळाला होता.