Mauritius Indian Military Base : मॉरिशसमध्ये भारताच्या सैन्यतळाचे उद्घाटन
३ कि.मी. लांब धावपट्टी
चिनी युद्धनौकांवर ठेवले जाणार लक्ष्य !
३ कि.मी. लांब धावपट्टी
चिनी युद्धनौकांवर ठेवले जाणार लक्ष्य !
भारतीयच नाही, तर विदेशी महिलांवरही भारतात बलात्कार होत आहेत, हे भारताला लज्जास्पद ! आतातरी सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी याकडे गांभीर्याने पहात कठोर होणे आवश्यक ठरले आहे !
देशातील पर्यावरणाचा विनाश होत असतांना त्याविषयी भारतीय जागृत नाहीत आणि कोणतेही सरकार अन् राजकीय पक्ष याविषयी जनतेला युद्धपातळीवर जागृत करत नाही, हे लज्जास्पद !
अंतराळ क्षेत्रात भारताने लक्षणीय झेप घेतली आहे. वर्ष २०२३ मध्ये झालेल्या ‘चांद्रयान’ मोहिमेने तर इतिहास रचला आहे.
‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत भारताचा केसाने गळा कापणार्या चीनवर कोण विश्वास ठेवणार ?
चीन आणि रशिया गेल्या काही वर्षांत जगाच्या दृष्टीने एकमेकांच्या अधिक जवळ येत असले, तरी वस्तूस्थिती फार वेगळी आहे, हेच यातून लक्षात येते !
हा दक्षिण आशियातील सर्वांत मोठा संरक्षण कारखाना असून त्याचा उद्देश भारताच्या संरक्षण आवश्यकतांसह जागतिक मागणी पूर्ण करणे हा आहे.
भारतीय तांत्रिक कर्मचार्यांची पहिली तुकडी मालदीवमध्ये पोचली आहे. हे कर्मचारी १० मार्च या दिवशी भारतात परतणार्या सैनिकांची जागा घेणार आहेत, अशी माहिती मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने दिल्याचे वृत्त आहे.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या सत्राच्या उच्चस्तरीय विभागात भारताने पाकिस्तानला काश्मीर प्रश्न उपस्थित केल्यावरून सुनावले.
इंग्रजांनी भारतामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आणल्या, त्यातील टपाल खाते सेवा सुविधेचा उल्लेख नक्की करावा लागेल. भारतात असलेली टपाल खाते व्यवस्था किंवा यंत्रणा सर्वप्रथम ब्रिटिशांनी भारतात आणली. वर्ष १७२७ मध्ये कोलकाता येथे पहिले टपाल कार्यालय चालू केल्याची नोंद आहे.