India China Border Issues : चीन सीमेवर गुंडगिरी करत असून गलवानसारखी स्थिती पुन्हा येऊ शकते ! – भारत
चीनने डेपसांग-डेमचोक येथील सैन्य हटवण्याची मागणी फेटाळली
चीनने डेपसांग-डेमचोक येथील सैन्य हटवण्याची मागणी फेटाळली
या प्रकरणी भारत स्वत:हून कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गाझामध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने भारतातून आतापर्यंत अनुमाने २० सहस्र कामगारांची भरती केली आहे. पॅलेस्टिनी कामगारांचा धोका पाहून इस्रायलने ही भरती केली आहे.
श्रीलंकेतील तमिळी जनतेला राजकीय अधिकारांपासून वंचित ठेवले जाते. मे २०१७ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंका दौरा केला होता. त्या वेळी या तमिळींसाठी १० सहस्र घरे बांधून देण्याची घोषणा केली होती.
संतप्त पाकिस्तानी यासाठी भारताला ठरवत आहेत दोषी !
भारतातील किती हिंदु नेत्यांनी नूपुर शर्मा यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले आहे ?
काँग्रेसचे मणीशंकर अय्यर १७ फेब्रुवारीला म्हणाले, ‘‘भारत-पाकिस्तान यांनी मतभेद सोडवण्यासाठी चर्चा करणे आवश्यक आहे, तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते.
‘इन्सॅट-३ डी.एस्.’ उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करेल. यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल.
पाकिस्तानी नागरिकांनी व्यक्त केली खंत
अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकारच्या स्थापनेला तसेच महिला, मुले आणि अल्पसंख्यांक यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याला भारतचा सदैव पाठिंबा आहे.