(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून मिळालेले १५० कोटी रुपये काश्मिरी हिंदूंसाठी दान करावे !’ – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी कुणी का करत नाही ?

अनुच्छेद ३७० की समाप्ती के बाद पाक द्वारा समाप्त किए व्यापारी संबंध पुनः प्रारंभ करने की पाक की ही मांग !

भारत पाक से बाकी संबंध भी तोडे !

पाकशी कोणतेही संबंध ठेवू नका !

भारतासमवेत व्यावसायिक नाते असणे, ही काळाची आवश्यकता आहे. यात दोन्ही देशांचा लाभ आहे, असे विधान पाकने केले आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकने भारतासमवेतचे सर्व व्यापारी संबंध संपुष्टात आणले होते.

कलम ३७० हटवल्यापासून आतापर्यंत काश्मीरमध्ये ४३९ आतंकवादी ठार

इतके आतंकवादी ठार होऊनही काश्मीरमधील स्थिती सामान्य झालेली नाही. त्यामुळे विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य झालेले नाही. काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता पाकला नष्ट करणे आवश्यक !

कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या दोन वर्षांत केवळ ७ भूखंडच राज्याबाहेरील लोकांनी घेतले विकत !

यातून हेच स्पष्ट होते की, कलम ३७० रहित करूनही आणि प्रतिदिन आतंकवाद्यांना सुरक्षादलांकडून ठार करण्यात येत असूनही ‘काश्मीर अद्याप रहाण्यास सुरक्षित नाही’, अशीच भावना नागरिकांमध्ये असल्याने तेथे कुणी संपत्ती खरेदी करण्यास इच्छुक नाही.

काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही ! – केंद्र सरकार

कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याची माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते !

काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही ! – केंद्र सरकार

कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याचीही माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते !

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. याविषयी हिंदूंनी जागृत राहून या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.

कलम ३७० रहित केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे २३ नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या !

केंद्रात भाजपची सत्ता असतांना जम्मू-काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वपक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होणे अपेक्षित नाहीत. काश्मीरमधील स्थिती पालटण्यासाठी अधिक कठोर निर्णय आणि कृती करणे आवश्यक !

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये झालेले पालट

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. वर्ष २०१९ मध्ये काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आला. जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशात (जम्मू-काश्मीर आणि लडाख) विभागले. या दोन वर्षांत….