मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त !

येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २८ सप्टेंबर या दिवशी मुंबई सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी ५ कोटी रुपयांचे ४९० ग्रॅम कोकेन जप्त केले.

अमरावती महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या धर्मांध प्रभारी अधीक्षकांना लाचखोरीप्रकरणी अटक !

महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाचे प्रभारी अधीक्षक सय्यद अन्वर सैय्यद अकबर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

धारणी (जिल्हा अमरावती) येथील महिला ग्रामसेवकासह सरपंचांना लाच घेतांना अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले लोकप्रतिनिधी !

केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या कारवाईत देशभरातून १७७ अमली पदार्थ माफियांना अटक

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि इंटरपोल यांनी ८ राज्यांतील पोलिसांच्या साहाय्याने ‘ऑपरेशन गरुड’ नावाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले.

वसीमने ‘अर्जुन’ बनून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात

विवाहाच्या वर्षभरानंतर वसीमचे सत्य समोर आल्यानंतर पीडित पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर वसीमला अटक करण्यात आली.

अमरावती येथे पी.एफ्.आय.च्या जिल्हाध्यक्षाला अटक

या संघटनेचा अमरावती जिल्हाध्यक्ष सोहेल अन्वर याला अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने २७ सप्टेंबरच्या पहाटे ४ वाजता नागपुरी गेट क्षेत्रात अटक केली. पहाटे ५ वाजल्यापासून दुपारपर्यंत त्याची कसून चौकशी करण्यात आली.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांवर त्यांच्या सहभागानुसार कारवाई होईल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाप्रमाणे एकतरी कृत्य केले आहे का ? त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याविषयी बोलणे मूर्खपणाचे आहे.

संभल (उत्तरप्रदेश) येथे देवतांची चित्रे फाडणे आणि जाळणे यांप्रकरणी २ ख्रिस्ती नन्सना अटक

हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !

देशभरात पुन्हा एकदा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर धाडी !

१०० हून अधिक जणांना अटक
शाहीनबागमधून ३०, तर महाराष्ट्रातून २७ जणांना अटक

भाग्यनगर (हैदराबाद) येथे मंडपात घुसून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड : २ मुसलमान महिलांना अटक

हिंदुद्वेष व्यक्त करण्यात मुसलमान महिला मुसलमान पुरुषांपेक्षा जराही मागे नाहीत, हेच यावरून दिसून येते ! अशांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी तरी हिंदू करणार का ?