पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !
वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती अन् साधकांसाठी महत्त्वाची सूचना !
वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती अन् साधकांसाठी महत्त्वाची सूचना !
‘Prevention is better than Cure’ यानुसार सावधानता बाळगून आपली होणारी संभाव्य हानी टाळावी. स्वत: सतर्क राहून कुटुंबीय, मित्र परिवारांना सावध करावे !
श्राद्धविधी केल्याने पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला साहाय्य होते. ‘सर्व पितर तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी पितृपक्षात महालय श्राद्ध अवश्य करावे.
सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विविध औषधी वनस्पती, फळझाडे आणि भाजीपाला आदींची लागवड करण्यात आली आहे. त्यांची देखभाल करणे आणि नवीन लागवड करणे या सेवांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ अध्यात्माचे वैज्ञानिक स्तरावर संशोधन करत आहे. आजवर विविध उपकरणांच्या साहाय्याने या अनुषंगाने सहस्रो प्रयोग करण्यात आले आहेत.
रामराज्याचे प्रतीक असणार्या सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये पूर्णवेळ साधक, हितचिंतक, वाचक, पाहुणे आणि हिंदुत्वनिष्ठ वास्तव्याला येतात अन् आश्रमातील रामराज्य अनुभवण्याचा प्रयत्न करतात. या सर्वांची सोय करण्यासाठी पुढील साहित्याची आवश्यकता आहे.
आपल्याला आपल्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. देश यापुढे ‘पंचप्राण’ आणि मोठे संकल्प घेऊन पुढे जाणार आहे. भारताची ‘विकसित राष्ट्र’ म्हणून ओळख निर्माण करायची आहे. हा पहिला प्राण आहे. दुसरा प्राण गुलामीचा अंश बाहेर काढणे, हा आहे.
ध्वजसंहितेत दिलेल्या सूचनांचे पालन करून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालन करून राष्ट्रकर्तव्य निभावावे.
फाळणीच्या वेळी हिंदू आणि भारतीय यांनी असंख्य कष्ट सहन केले. त्यांच्यामुळेच आज भारत संपूर्ण विश्वात नावारूपाला येत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण सर्वांनी शपथ घेऊया की, भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवूया.
‘संपूर्ण विश्वात अध्यात्मप्रसाराचे आणि मानवजातीच्या उद्धाराचे अविरत कार्य करणार्या सनातन संस्थेच्या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये पूर्णवेळ साधक, हितचिंतक, वाचक, पाहुणे आणि हिंदुत्वनिष्ठ वास्तव्याला येतात अन् आश्रमातील रामराज्य अनुभवण्याचा प्रयत्न करतात…