‘सत्पात्रे दान’ म्हणजे ‘सतच्या कार्यासाठी दानधर्म’ करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही करून घ्या !

‘भारतीय संस्कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्यबळाची प्राप्ती करून देते. ‘या पृथ्वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.

प्लास्टिक कचरा द्या आणि विनामूल्य चहा प्या !

भग्गासिंह यांच्यासारख्या संवेदनशील नागरिकांकडून घेतला जाणारा पुढाकार अभिनंदनास पात्र आहेच, परंतु त्यासह जनतेच्या मनावर स्वच्छतेचा संस्कार करू न शकणारे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी हे लज्जास्पद आहे, हेही तितकेच खरे !

कृष्णनीती वापरूनच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

‘मी प्रयत्न करीन, मगच देव माझ्या मागे उभा राहील’, हे लक्षात घेऊन हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत. अत्याचारांच्या विरोधात स्वतः आवाज उठवा. अधर्माच्या नाशासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेईलच; परंतु त्यासाठी स्वतः धर्मावरील आघातांच्या विरोधात उभे रहा.

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी रत्नागिरीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ ! – विनोद गादीकर, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचे सरकारीकरण, लव्ह जिहाद, हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूवर होणार्‍या नित्य आघातांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असलेल्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील पुढील सेवांमध्ये सहभागी व्हा !

हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या धर्मप्रेमींचा आधारस्तंभ असणार्‍या ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील वरील सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात खारीचा वाटा उचला !

कळंबोली येथे वाहनफेरीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार !

यावेळी समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. राजेंद्र पावसकर आणि रणरागिणी शाखेच्या कु. शीतल चव्हाण यांनी राष्ट्र-जागृती सभेमागील उद्देश सांगून सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.

नोकरी किंवा व्यवसाय करताना आलेले चांगले किंवा कटू अनुभव कळवा !

समाजात नोकरी किंवा व्यवसाय करतांना आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये चांगले किंवा कटू अनुभव येत असतात. आपल्यालाही चांगले अथवा कटू अनुभव आले असतील, तर आम्हाला अवश्य कळवा. आपल्या अनुभवांतून इतरांना शिकण्याची संधी मिळेल.

भारतीय संस्कृती आणि जीवनपद्धत सतत तुमच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवा !

आताचे निर्माते चित्रपटांतून हिंदूंच्या देवता, धर्म, संस्कृती, ऐतिहासिक पुरुष आदींचे विडंबन करतात. त्यामुळे आंदोलने करावी लागतात. लता मंगेशकर यांनी केलेले आवाहनाची ही अवहेलनाच आहे !

जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तूंसाठी आग्रह धरा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून हलाल अर्थव्यवस्था उभी करणे, हे एक जागतिक षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र मोडून काढण्यासाठी सर्वांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तूंसाठी आग्रह धरला पाहिजे.