श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

सद्गुरु काकू प्रत्येक व्यक्तीमधील भगवंताला अनुभवायला सांगतात. त्या म्हणतात, ‘‘एखादी कृती करतांना जर भाव नसेल, तर तीच कृती परत भाव ठेवून करायची.

साधिकेला दाढदुखीमुळे वेदना होत असतांना आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून देवाने तिच्याकडून करवून घेतलेला एक छोटासा प्रयोग !

देवाने मला ‘आपत्काळात वेदनाशामक गोळ्या मिळणार नाहीत. आता तू मंद स्वरूपातील वेदना सहन करू शकत नाहीस, तर आपत्काळात तीव्र स्वरूपातील वेदना काय सहन करणार ? आणि आपत्काळात तुला अशा वेदना होत असतांना तू साधना तरी कशी करणार ?’, असे विचारले.

व्याख्यानाच्या माध्यमातून ‘श्री भवानीदेवीची शक्ती संपूर्ण महाराष्ट्रात प्रक्षेपित होत आहे’, असा भावप्रयोग घेतल्यावर ‘इंटरनेट’ची अडचण दूर होऊन बोलणे सर्वांपर्यंत पोचणे !

‘सोलापूर येथील महिला शौर्यजागृती व्याख्यानाच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व प्रशिक्षक नियोजन करण्यासाठी एकत्र जमलो होतो. त्या वेळी सर्वांनाच ‘इंटरनेट’ची पुष्कळ अडचण येत होती. काही जणांचा आवाजही येत नव्हता.

 नेहमीच्या कृती करतांना भाव ठेवल्यावर तशा प्रकारच्या अनुभूतीही येणे !

‘आश्रमातील पाणी पितांना ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ घेत आहे’, चहा घेतांना ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ घेत आहे’, तोंड धुतांनाही ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ लावत आहे’, असा भाव ठेवला. त्यामुळे शरिरात चैतन्य पसरत असल्याचे जाणवते.

परात्पर गुरु डॉक्टरांचे गुणवर्णन !

• मायेत राहून अध्यात्म जगायला शिकवणारे माझे प.पू. डॉक्टर !
• सर्व साधकांच्या हृदयात वसलेले माझे प.पू. डॉक्टर !

देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

७ जुलै २०२२ या दिवशी आपण मूळच्या देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील आणि आता खेड तालुक्यातील तपोधाम येथे रहाणाऱ्या सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांच्या साधनाप्रवासातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावसत्संगातील मार्गदर्शनपर सूत्रे !

व्यष्टी साधना चांगली होत नसेल, तर सेवाही चांगली होत नाही. त्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया नियमित राबवणे आवश्यक आहे.

सेवेची तळमळ आणि ऐकण्याची वृत्ती असणारे जयपूर येथील चि. आकाश गोयल अन् इतरांना साहाय्य करणाऱ्या आणि प्रत्येक सेवा परिपूर्ण करणाऱ्या जमशेदपूर येथील चि.सौ.कां. मधुलिका शर्मा !

आषाढ शुक्ल नवमी (८.७.२०२२) या दिवशी जयपूर येथील साधक चि. आकाश गोयल आणि जमशेदपूर येथील साधिका चि.सौ.का. मधुलिका शर्मा यांचा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांची सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शक ध्वनीचकत्या ऐकतांना गाढ झोप लागणे आणि जाग आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या वाणीतील चैतन्य अंतर्मनापर्यंत खोलवर झिरपल्याने त्यातून नवीन सूत्रे शिकायला मिळणे

मी गावाला (नाटे, जिल्हा रत्नागिरी) घरी असतांना रात्री झोपतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांना मार्गदर्शन असणाऱ्या साधना, शंकानिरसन इत्यादी ध्वनीचकत्या रात्रभर लावतो.

५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. सिया संदीप वाळुंज (वय ३ वर्षे) !

मी विवाहानंतर ३ वर्षांनी गरोदर राहिले.