श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !
सद्गुरु काकू प्रत्येक व्यक्तीमधील भगवंताला अनुभवायला सांगतात. त्या म्हणतात, ‘‘एखादी कृती करतांना जर भाव नसेल, तर तीच कृती परत भाव ठेवून करायची.
सद्गुरु काकू प्रत्येक व्यक्तीमधील भगवंताला अनुभवायला सांगतात. त्या म्हणतात, ‘‘एखादी कृती करतांना जर भाव नसेल, तर तीच कृती परत भाव ठेवून करायची.
देवाने मला ‘आपत्काळात वेदनाशामक गोळ्या मिळणार नाहीत. आता तू मंद स्वरूपातील वेदना सहन करू शकत नाहीस, तर आपत्काळात तीव्र स्वरूपातील वेदना काय सहन करणार ? आणि आपत्काळात तुला अशा वेदना होत असतांना तू साधना तरी कशी करणार ?’, असे विचारले.
‘सोलापूर येथील महिला शौर्यजागृती व्याख्यानाच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व प्रशिक्षक नियोजन करण्यासाठी एकत्र जमलो होतो. त्या वेळी सर्वांनाच ‘इंटरनेट’ची पुष्कळ अडचण येत होती. काही जणांचा आवाजही येत नव्हता.
‘आश्रमातील पाणी पितांना ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ घेत आहे’, चहा घेतांना ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ घेत आहे’, तोंड धुतांनाही ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ लावत आहे’, असा भाव ठेवला. त्यामुळे शरिरात चैतन्य पसरत असल्याचे जाणवते.
• मायेत राहून अध्यात्म जगायला शिकवणारे माझे प.पू. डॉक्टर !
• सर्व साधकांच्या हृदयात वसलेले माझे प.पू. डॉक्टर !
७ जुलै २०२२ या दिवशी आपण मूळच्या देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील आणि आता खेड तालुक्यातील तपोधाम येथे रहाणाऱ्या सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांच्या साधनाप्रवासातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.
व्यष्टी साधना चांगली होत नसेल, तर सेवाही चांगली होत नाही. त्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया नियमित राबवणे आवश्यक आहे.
आषाढ शुक्ल नवमी (८.७.२०२२) या दिवशी जयपूर येथील साधक चि. आकाश गोयल आणि जमशेदपूर येथील साधिका चि.सौ.का. मधुलिका शर्मा यांचा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांची सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
मी गावाला (नाटे, जिल्हा रत्नागिरी) घरी असतांना रात्री झोपतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांना मार्गदर्शन असणाऱ्या साधना, शंकानिरसन इत्यादी ध्वनीचकत्या रात्रभर लावतो.
मी विवाहानंतर ३ वर्षांनी गरोदर राहिले.