यशवंतगडानजीकचे अवैध उत्खनन आणि बांधकाम यांच्या विरोधातील उपोषण ३ र्‍या दिवशीही चालूच !

शिवरायांची जयंती साजरी करतांना गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व विसरणे, प्रशासनाला लज्जास्पद ! गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शिवप्रेमींना सलग ३ र्‍या दिवशीही आंदोलन चालू ठेवावे लागणेही, प्रशासनाला लज्जास्पद !

गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करण्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने घोषित करावा ! – सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महामंडळाची स्थापना व्हावी, संबंधित ठिकाणी अतिक्रमण होत असतांना जे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी कार्यरत होते, त्यांच्यावरही कारवाई होऊन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा.

रेडी येथील यशवंतगडाच्या रक्षणासाठी शिवप्रेमींच्या बेमुदत उपोषणाला आरंभ

यशवंतगडाच्या तटबंदीला लागून अवैधरित्या करण्यात आलेले उत्खनन आणि आर्.सी.सी. बांधकाम यांना उत्तरदायी असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बेमुदत उपोषण

संग्रहालयाचे पावित्र्य नष्ट व्हावे, यासाठी कुणालाही अनुमती दिलेली नाही ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकाने उघडले असल्याने स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्याकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. मद्यविक्रीचे दुकान बंद न केल्यास सत्याग्रहाला आरंभ करण्याची चेतावणी दिली आहे.

पणजी येथे म्हादईच्या संवर्धनासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

मूक मोर्चा काढणार्‍या विद्यार्थ्यांनी ‘राज्यातील इतर विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे. म्हादईच्या संवर्धनाकडे सर्वांनी गंभीरतेने पहावे’, असे आवाहन विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या वेळी केले.

हिंदूंच्‍या आंदोलनामुळे प्रशासनाने श्री कानिफनाथ मंदिराच्‍या परिसरातील जमावबंदी २४ घंट्यांत हटवली !

‘वक्‍फ बोर्डा’चा ‘लँड जिहाद हिंदूंचे नोंदणीकृत मंदिर बळकावू पहाणारे ‘वक्‍फ बोर्ड’ हे सरकार, पोलीस, प्रशासन आणि कायदा यांना जुमानत नसल्‍याचे सिद्ध होते. असे बोर्ड हवे कशाला ? ते त्‍वरित विसर्जित केले पाहिजे !

स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार संघटनेचा ‘डीबीटी’ प्रणालीला विरोध !

उन्‍हाळी अधिवेशनापूर्वी राज्‍यात आंदोलन करण्‍याचा निर्णय !

दोडामार्ग येथे ‘लोकवर्गणीतून रुग्णवाहिका’

प्रशासनानेच नागरिकांसाठी रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असतांना त्यासाठी लोकवर्गणी गोळा करावी लागणे, स्थानिक प्रशासनाला लज्जास्पद !

श्रीरामपूर नगरपालिका करापोटी घेतलेल्‍या रकमेचा योग्‍य विनियोग करत नसल्‍यामुळे विश्‍व हिंदु परिषदेचे आंदोलन !

प्रशासनाच्‍या ढिसाळ कारभाराचे उदाहरण ! कर रूपाने भरलेल्‍या पैशांचा विनियोग कुठे आणि कशासाठी होतो ? हे प्रत्‍येक नागरिकांनी आता सजगपणे विचारायला हवे, तरच प्रशासनाचा कारभार सुधारेल !