अमित शहा यांच्या हस्ते श्री हनुमानाच्या ५४ फूट उंच मूर्तीचे अनावरण !

ही मूर्ती पंचधातूपासून बनवलेली असून ती ३० सहस्र किलो वजनाची आहे. ही मूर्ती ७ किलोमीटर अंतरावरूनही दिसते. ही मूर्ती बनवण्यासाठी ६ कोटी रुपये व्यय (खर्च) करण्यात आले आहेत.

बिहारमध्ये भाजप सत्तेत आल्यास दंगलखोरांना उलटे टांगले जाईल ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

वर्ष २०२५ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हा जर भाजप राज्यात सत्तेत आला, तर या दंगलखोरांना उलटे टांगले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.

बिहारमध्ये अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांकडून रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमणे

धर्मांधांकडून गोळीबार
हिंदूंची घरे आणि दुकाने लुटली

खोट्या चकमकीत पंतप्रधान मोदी यांना अडकवण्यासाठी माझ्यावर सीबीआयचा दबाव होता !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा !

काश्मीरमधील प्राचीन श्री शारदादेवी मंदिराचे पुनर्निर्माणानंतर उद्घाटन  

गेली अनेक दशके हे मंदिर दयनीय स्थितीत होते.

पंजाबच्या प्रत्येक घरात स्फोटके बनवली जात असून त्याच्या स्फोटात मुख्यमंत्री मान आणि गृहमंत्री अमित शहा यांची राजकीय हत्या होईल ! – खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्नू

खलिस्तान्यांची देशद्रोही चळवळ आता चिरडून टाकण्याची वेळ आली आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे !

खलिस्तानवादी अमृतपाल सिंह याच्यावर आक्रमण करून पंजाबमध्ये हिंसाचार घडवण्याचा अन्य खलिस्तान्यांचा कट !

अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या संदर्भात राज्य आणि केंद्र शासन यांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्णय आमच्‍या बाजूने न लागल्‍यास रक्‍तपात होईल ! – शरद कोळी, ठाकरे गटाचे नेते

शरद कोळी म्‍हणाले की, आमचा आणि जनता यांचा कायद्यावरील विश्‍वास उडाला आहे. कायदा पंतप्रधान नरेंद्री मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे, अशी घणाघाती टीका त्‍यांनी केली.

महान भारताचा गौरव विद्यार्थ्यांच्या हातात आहे ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

विद्यार्थ्यांनो, ‘घरातून बाहेर जातांना आई-वडिलांच्या पाया पडूनच बाहेर पडणार’, ‘वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार नाही’, ‘ताटात अन्न टाकून देणार नाही’, असे लहान लहान संकल्प करा.

छत्रपतींचे विचार हे स्वधर्म आणि स्वदेश यांसाठी बलीदान देणार्‍यांचे स्फूर्तीस्थान ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

आज ३९६ वर्षांनंतरही छत्रपतींचे आदर्श विचार जिवंत आहेत. हे कार्य ‘दैवी’ माणसे घडवू शकतात. छत्रपती हे दैवी होते.