१४ ऑक्टोबरपासून मुंबईतील सर्व टोलनाक्यांवर कॅमेरे लावणार ! – राज ठाकरे

राष्ट्रीय महामार्गावर रस्ते खराब असतील, तर त्या ठिकाणचा टोल रहित करण्याविषयी राज्य सरकार येत्या १५ दिवसांत केंद्र सरकारशी चर्चा करेल.

…तर सुनावणीचे वेळापत्रक आम्ही ठरवून देऊ !-सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

विधानसभा अध्यक्षांकडून योग्य प्रकारे सुनावणी घेतली जायला हवी. नियमित सुनावणी घेऊन याविषयीचा निर्णय पूर्ण करायला हवा. ‘नोव्हेंबरनंतर सुनावणी घेऊ’, असे अध्यक्ष म्हणू शकत नाहीत.

कर्नाटकात महिषासुराचे उदात्तीकरण करणार्‍या ‘महिषा दसर्‍या’च्या कार्यक्रमाला काँग्रेसची अनुमती !

काँग्रेस इकडे ‘महिषा दसर्‍या’ला पाठिंबा देते, तर तिकडे पॅलेस्टाईन आणि हमासच्या आतंकवाद्यांचे समर्थन करते. त्यांच्यासाठी महिषासुर हा आदर्शच असणार, यात काय आश्‍चर्य !

सामाजिक माध्यम ‘एक्स’कडून (पूर्वीच्या ट्विटरकडून) हमासशी संबंधित शेकडो खाती बंद !

‘आतंकवादी संघटना आणि फुटिरतावादी यांच्यासाठी ‘एक्स’वर कोणतेही स्थान नाही’, असे एक्सकडून स्पष्ट करण्यात आले.

म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची मुदत संपण्यास १२ दिवस शिल्लक

गोवा खंडपिठाने सरकारला निर्देश देतांना म्हटले होते की, ‘म्हादई अभयारण्य क्षेत्र आणि आजूबाजूचा परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करावा’ आणि त्यासाठी तीन मासांची मुदत दिली होती.

मंत्रालयात उपमुख्‍यमंत्र्यांच्‍या कार्यालयाबाहेर बसवली जाळी !

आत्‍महत्‍येवरील उपाययोजना म्‍हणून जाळी बसवण्‍याऐवजी जनतेचे प्रश्‍न त्‍वरित आणि समाधानकारक सोडवणे आवश्‍यक !

परप्रांतीय अनधिकृत मासेविक्रेत्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हे नोंदवा ! – मनसेची मागणी

जे सर्वसामान्‍यांना कळते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाला कळत नाही, हे प्रशासनासाठी लज्‍जास्‍पद नव्‍हे का ?

कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ग्रामस्‍थांकडून निषेध

मुश्रीफ यांच्‍या विधानाच्‍या विरोधात गावांमध्‍ये संतप्‍त प्रतिक्रिया उमटली आणि त्‍याचा निषेध करत संभाव्‍य हद्दवाढीला विरोध करत १८ गावांमध्‍ये १२ ऑक्‍टोबरला कडकडीत बंद पाळण्‍यात आला.

धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंना नवरात्रोत्सव साजरा न करण्याची धमकी !

निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच मंदिरांमध्ये जाणारे राहुल गांधी याविषयी बोलतील का ? कि ‘जेथे मुसलमानबहुल असतात, तेथे हिंदूंनी धर्मांध मुसलमानांच्या सांगण्यानुसार वागावे’, असेच गांधीवाद्यांना वाटते का ?

ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटीला टाळे !

सीमा सुरक्षा दलातील अधिकारी आणि सैनिक यांनीही ज्ञानोबा सोसायटीमध्‍ये २ कोटी रुपये गुंतवले होते.