१४ ऑक्टोबरपासून मुंबईतील सर्व टोलनाक्यांवर कॅमेरे लावणार ! – राज ठाकरे
राष्ट्रीय महामार्गावर रस्ते खराब असतील, तर त्या ठिकाणचा टोल रहित करण्याविषयी राज्य सरकार येत्या १५ दिवसांत केंद्र सरकारशी चर्चा करेल.
राष्ट्रीय महामार्गावर रस्ते खराब असतील, तर त्या ठिकाणचा टोल रहित करण्याविषयी राज्य सरकार येत्या १५ दिवसांत केंद्र सरकारशी चर्चा करेल.
विधानसभा अध्यक्षांकडून योग्य प्रकारे सुनावणी घेतली जायला हवी. नियमित सुनावणी घेऊन याविषयीचा निर्णय पूर्ण करायला हवा. ‘नोव्हेंबरनंतर सुनावणी घेऊ’, असे अध्यक्ष म्हणू शकत नाहीत.
काँग्रेस इकडे ‘महिषा दसर्या’ला पाठिंबा देते, तर तिकडे पॅलेस्टाईन आणि हमासच्या आतंकवाद्यांचे समर्थन करते. त्यांच्यासाठी महिषासुर हा आदर्शच असणार, यात काय आश्चर्य !
‘आतंकवादी संघटना आणि फुटिरतावादी यांच्यासाठी ‘एक्स’वर कोणतेही स्थान नाही’, असे एक्सकडून स्पष्ट करण्यात आले.
गोवा खंडपिठाने सरकारला निर्देश देतांना म्हटले होते की, ‘म्हादई अभयारण्य क्षेत्र आणि आजूबाजूचा परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करावा’ आणि त्यासाठी तीन मासांची मुदत दिली होती.
आत्महत्येवरील उपाययोजना म्हणून जाळी बसवण्याऐवजी जनतेचे प्रश्न त्वरित आणि समाधानकारक सोडवणे आवश्यक !
जे सर्वसामान्यांना कळते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला कळत नाही, हे प्रशासनासाठी लज्जास्पद नव्हे का ?
मुश्रीफ यांच्या विधानाच्या विरोधात गावांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि त्याचा निषेध करत संभाव्य हद्दवाढीला विरोध करत १८ गावांमध्ये १२ ऑक्टोबरला कडकडीत बंद पाळण्यात आला.
निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच मंदिरांमध्ये जाणारे राहुल गांधी याविषयी बोलतील का ? कि ‘जेथे मुसलमानबहुल असतात, तेथे हिंदूंनी धर्मांध मुसलमानांच्या सांगण्यानुसार वागावे’, असेच गांधीवाद्यांना वाटते का ?
सीमा सुरक्षा दलातील अधिकारी आणि सैनिक यांनीही ज्ञानोबा सोसायटीमध्ये २ कोटी रुपये गुंतवले होते.