पणजी ‘स्मार्ट सिटी’ची आतापर्यंत ३३ टक्के कामेच पूर्ण ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

विरोधक सातत्याने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावरून पणजी शहराला नावे ठेवत असल्याने त्रस्त झालेले मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची १०० टक्के कामे पूर्ण झाल्यावर पणजी शहर ‘स्मार्ट’ दिसेल. चालू वर्षअखेरपर्यंत ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण होणार आहेत.

मणीपूरच्या घटनेमुळे संददेत गदारोळ

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी मणीपूरच्या प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली होती.

झारखंडमध्ये माओवाद्यांनी वन कर्मचार्‍याला अमानुष मारहाण करून केले ठार !

भारतातील माओवादी नक्षलवादाचा अंत कधी होणार ?

कारवाईसाठी आम्ही थोडा वेळ देऊ, अन्यथा आम्हीच पावले उचलू !

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले !

पिंपरी-चिंचवड (पुणे) शहरातील ९ टक्‍के विद्यार्थी आधारकार्डाविना !

अनुदानास पात्र असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना गणवेश, पोषण आहार, विनामूल्‍य पाठ्यपुस्‍तके आणि सरकारी योजना यांचा लाभ दिला जातो. आधारकार्ड अद्ययावत् न करणार्‍या विद्यार्थ्‍यांना अनुदान मिळणार नसल्‍याचे प्रशासनाने सांगितले.

बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून मोर्चे !

गलादेशचा प्रमुख विरोधी पक्ष ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ या पक्षाने या मोर्च्यांचे आयोजन केले होते. विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पार्टी ‘बांगलादेश आवामी लीग’वर भ्रष्टाचार आणि मानवाधिकाराचे हनन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठे धरण बांधून भारताचे पाणी पळवण्याचा चीनचा कुटील डाव !

भारताने चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखावी, यामध्ये तिबेटींवर चीनने केलेले अत्याचार जगासमोर मांडण्यासह चिनी वस्तूंवर भारतात बंदी लादण्यासारखे प्रयत्न प्राधान्याने करणे आवश्यक !

सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा अवमान होऊ देणार नाही ! – केंद्र सरकार

ओटीटीवर दाखवल्या जाणार्‍या असभ्य आणि अपमानास्पद ‘वेब सिरीज’मधील मजकुरावर आळा घालण्याची आवश्यकता आहे, असे बैठकीत सर्वांना सूचित करण्यात आले.

अंतराळ यानाला परमाणू ऊर्जेवर चालवण्याच्या तंत्रज्ञानावर ‘इस्रो’चे काम चालू !

इस्रोने परमाणू ऊर्जेवर काम करण्यास आरंभ केला आहे. यासाठी ‘इस्रो’ आणि ‘बार्क’ या संस्था ‘रेडियो थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर’ला विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

गोव्यात अल्प धोका असलेले १४ धबधबे पर्यटकांसाठी आजपासूनच खुले  !

ज्यात धबधबे, चिरेखाणी आणि अन्य ठिकाणी मिळून मागील सुमारे दीड मासांत २० जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर एका धबधब्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने राज्यातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी घातली होती.