गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहतुकीस बंद

सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे, त्यामुळे जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव संपेपर्यंत हा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद असेल.

गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे येथून कोकणात जाण्यासाठी ३ विशेष रेल्वे गाड्या

मुंबईवरून जाणार्‍या रेल्वेसाठी आतापर्यंत १ लाख ४ सहस्र गणेशभक्तांची तिकिटांची निश्चिती (कन्फर्म) झाली आहे.  त्या माध्यमातून रेल्वेला ५ कोटी १३ लाख रुपये मिळाले आहेत.

(म्हणे) ‘हिंदु धर्म म्हणजे मागासवर्गीय, आदिवासी आणि दलित यांना जाळ्यात अडकवण्याचे षड्यंत्र !’-स्वामी प्रसाद मौर्य

स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारखे नेत्यांच्या अशा विधानांमुळे समाजात द्वेषच पसरणार आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करणे आवश्यक आहे !

मणीपूरमध्ये विधानसभेच्या अधिवेशनाला कुकी संघटनांचा विरोध

मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या आवाहनानंतर राज्यपाल अनुसुईया उईके यांनी २९ ऑगस्टपासून विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.

मिरवणुकीची सूचना देऊनही पोलीस भाविकांवर लाठीमार करतात !

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी नेहमी सहकार्य करणार्‍या हिंदूंवर लाठीमार करणारे पोलीस उत्सवांतील गर्दीचे व्यवस्थापन का करत नाहीत ?

उमदी (जिल्हा सांगली) येथील आश्रमशाळेत अनेक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा !

काही विद्यार्थ्यांना चक्कर येणे, मळमळणे, उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसू लागली. तातडीने या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिका आणि खासगी वाहने यांमधून विविध रुग्णालयांत भरती करण्यात आले.

भूमिका स्पष्ट न केल्यास सचिन तेंडुलकर यांना कायदेशीर नोटीस पाठवणार ! – आमदार बच्चू कडू

केवळ पैशांसाठी विज्ञापन करून तरुणाईला ‘ऑनलाईन गेमिंग’ला बळी पाडले जात असेल, तर त्याला आम्ही विरोध करू.

(म्हणे) ‘सनातन धर्माने जातीच्या नावावर देशाचे विभाजन केले !’-विधानसभा अध्यक्ष अप्पावू

ब्रिटिशांनी वर्ष १७९५ मध्ये शूद्रांसह प्रत्येकाला मालकी हक्क बहाल केला, तर मग वर्ष १९४७ पर्यंत, म्हणजे १५० वर्षांमध्ये शूद्रांकडे भूमी का नव्हत्या ?

निवृत्त सैनिकांना प्रशासकीय अधिकार्‍यांकडून योग्य मान मिळत नाही !

देशात सैनिकी शिक्षण अनिवार्य केल्यास निवृत्त सैनिकांना मान देण्याचे महत्त्व आपोआपच लक्षात येईल.

‘योगा’ चळवळ म्हणून राबवणे आवश्यक ! – पालकमंत्री उदय सामंत

आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाची सर्वांनी आवश्यकता आहे. योगा संदर्भात कार्यशाळेपुरते मर्यादित न रहाता याची मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे.