उतारवयातही तरुणांना लाजवेल, अशी चिकाटी, तळमळ आणि आत्मविश्‍वास असलेल्या सौ. मंगला लक्ष्मण गोरे !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. मंगला लक्ष्मण गोरे यांची त्यांची मोठी मुलगी सौ. अर्चना हेमंत अंधारे यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये प्रस्तूत लेखात देत आहोत.

राष्ट्रभक्त आणि धर्मनिष्ठ ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. जयेश ओंकार कापशीकर (वय १४ वर्षे) याची लक्षात आलेली काही दैवी गुणवैशिष्ट्ये !

कु. जयेश कापशीकर याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा करण्यात आली. त्यानिमित्त त्याची लक्षात आलेली वेगळेपण दर्शवणारी गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारतात ‘भारतरत्न’ सर्वोच्च पद आहे. जगात ‘नोबेल प्राईज’ सर्वोच्च पद आहे, तर सनातन उद्घोषित करत असलेली ‘जन्म-मृत्यूतून सुटका’ आणि ‘संत’ ही पदे ईश्‍वराच्या विश्‍वात सर्वांत महत्त्वाची आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मानवत, परभणी येथील चि. श्रीनिधी हरिष पिंपळे (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रीनिधी हरिष पिंपळे एक आहे !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली बालसाधिका कु. शर्वरी हेमंत कानस्कर (वय १४ वर्षे) हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

कु. शर्वरीचे उत्साहपूर्वक आणि प्रभावी बोलणे, आत्मविश्‍वास, आवाजातील गोडवा अन् भाव यांमुळे तिचे बोलणे लोकांना आकर्षित करत असे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सॅन डिएगो, अमेरिका येथील बालसाधिका कु. जान्हवी जेरे (वय १२ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

स्वप्नात मला माझ्या अंगावर केशरी रंगाचा चमकणारा असा एक कापडी फलक असल्याचे आढळले. तेव्हा मला ‘सर्व देवता हवेत तरंगत आहेत’, असे दिसले.

रत्नागिरी येथील श्री. विष्णु बगाडे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

‘गुरूंनी दिलेली सेवा गुरुच करवून घेतील’, असा भाव असणारे श्री. विष्णु बगाडे आज जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले असून त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे, अशी आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली.

तीव्र त्रासांतही आनंदी राहून सेवा करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. पूनम साळुंखे !

सहसाधिका कु. सोनल जोशी यांना लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आपण २० फेब्रुवारी या दिवशी पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

सतत शिकण्याच्या स्थितीत असलेल्या जामनेर (जिल्हा जळगाव) येथील सौ. जयश्री पाटील (वय ४१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

साधकांना ऑनलाईन ‘गुरुमहिमा’ सत्संगाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ही घोषणा केली.

तीव्र त्रासांतही आनंदी राहून सेवा करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. पूनम साळुंखे !

माघ शुक्ल पक्ष नवमी (२१.२.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. पूनम साळुंखे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.