६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील चि. हृषिकेश विशाल पवार (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. हृषिकेश विशाल पवार हा आहे !

परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या सोलापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती आशा गोडसे !

अतीवृष्टीमुळे आश्रमात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असतांना आम्ही धान्य वरच्या माळ्यावर ठेवण्यासाठी धान्याच्या गोण्या बांधत होतो. काकू देहभान विसरून गोणीत भराभर धान्य भरत होत्या. ‘काकू करत असलेली सेवा पाहून त्यांना सेवेची किती तळमळ आहे !’, असे मला जाणवले.

राष्ट्राभिमानी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वाशी (नवी मुंबई) येथील कु. आदिश विश्‍वनाथ गौडा (वय ७ वर्षे) !

कु. आदिश गौडा (वय ७ वर्षे) याने २१ ऑक्टोबर २०२० या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यानिमित्ताने त्याची आई सौ. चंचलाक्षी गौडा यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

सर्व प्रकारचे कौटुंबिक दायित्व व्यवस्थित पार पाडणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत नामजप करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले पुणे येथील कै. मोहन शंकर चतुर्भुज (वय ६७ वर्षे) ! 

३०.४.२०२१ या दिवशी मोहन शंकर चतुर्भुज यांचे पुणे येथे निधन झाले. ११.५.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. पुणे येथे रहाणारी त्यांची कन्या आणि पत्नी यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध करण्यात आलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक जप ऐकल्यावर साधकांना झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

३ तपांचे (३६ वर्षांचे) वैवाहिक जीवन व्यतीत करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या साधनेद्वारे स्वतःत पालट घडवून दृढ श्रद्धेने आध्यात्मिक वाटचाल करणारे रामनाथी आश्रमातील ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शाम आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. क्षिप्रा देशमुख !

सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख आणि त्यांची कन्या कु. निधी देशमुख यांना जाणवलेले आई-वडिलांमधील पालट पुढे दिले आहेत….

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत सहस्रबुद्धे यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना आणि साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये आपण २८ एप्रिल या दिवशी पाहिली आज या लेखातील उर्वरित सूत्रे पाहूया.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत सहस्रबुद्धे यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘१४.६.२०२० या दिवशी श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे यांचे संपूर्ण कुटुंब (पत्नी, मुलगी, मुलगा आणि स्नुषा) सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे.

रुग्णाईत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या सतत अनुसंधानात राहून शांत आणि स्थिर झालेल्या अन् ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या पुणे येथील कै. श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे !

२७ एप्रिल या दिवशी कैै. श्रीमती सुशीला साळुंके यांचा जीवनपट पाहिला. आज २८ एप्रिल या दिवशी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केल्यावर आणि रुग्णाईत झाल्यावर त्यांच्यात झालेले लक्षणीय पालट पाहूया.

रुग्णाईत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या सतत अनुसंधानात राहून शांत आणि स्थिर झालेल्या अन् ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या पुणे येथील कै. श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे !

श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे (वय ९२ वर्षे) यांचा निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.