६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जबलपूर, मध्यप्रदेश येथील चि. दिवित सार्थक मुक्कड (वय १ वर्ष) !
वाढदिवसाच्या दिवशी ऑनलाईन सत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !
वाढदिवसाच्या दिवशी ऑनलाईन सत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !
‘देवद आश्रमातील बालसाधिका चि. ऋग्वेदी गोडसे हिच्याविषयी आश्रमातील साधकांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर श्री. राजाराम पाध्ये यांचा भाव जागृत झाला. ते म्हणाले, ‘‘माझी प्रगती केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने झाली.’’
१७.२.२०२० या दिवशी पुणे येथील साधिका सौ. ज्योती दाते यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी पुणे येथील साधिकांना सुचलेल्या कविता येथे दिल्या आहेत.
एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. सिल्विया यांना गरोदरपणी झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती पहिल्या. आज त्यांची मुलगी चि. गियाना हिची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
लहानपणापासून अत्यंत खडतर जीवन जगूनही मालखरेआजींनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. पार्थ मिलिंद चव्हाण एक आहे !
लहानपणापासून अत्यंत खडतर जीवन जगूनही मालखरेआजींनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे.
श्रीमती उषा बडगुजर यांच्या ६१व्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे यांची कुटुंबियांना जाणवलेली यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.