संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने मांडली पाकिस्तानी हिंदु शरणार्थींची व्यथा

अत्याचारांना कंटाळून त्यांना त्यांची जन्मभूमी, नातेवाईक आणि मित्र परिवार सर्व सोडून भारतात यावे लागले. लोक केवळ भयापोटी स्वत:ची मातृभूमी त्यागतात.

 भारतात आलेल्या पाकिस्तानी हिंदु निर्वासितांना १० वर्षांनी वीजपुरवठा

केवळ पाकमधीलच नव्हे, तर अन्य इस्लामी देशांतील पीडित हिंदु भारताकडे आशेने पहातात; मात्र भारतात आल्यावर त्यांना अशा प्रकारे असह्य अवस्थेत जगावे लागत असेल, तर त्यांनी भारतात येऊन काय उपयोग ?

इस्लामी देशातून भारतात आश्रयाला आलेल्या हिंदूंची दैन्यावस्था !

पाकिस्तानमधून स्थलांतरित झालेले हिंदू या भारतभूमीत आश्रयाला आले; पण येथेही ते पीडित आहेत. काही स्थलांतरीत झालेले हिंदू देहली येथील आदर्शनगर परिसरात रहातात. त्या ठिकाणी गेली ६ वर्षे झाले वीजपुरवठाच नाही !

एवढे अर्ज प्रलंबित ठेवणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! एकातरी क्षेत्रात प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद आहे का ?

‘वर्ष २०१६ ते २०२० या काळात ४ सहस्र १७७ विदेशी लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले, तर १० सहस्र ६३५ अर्ज प्रलंबित आहेत.’

शरणार्थी आणि भारताचे दायित्व

बाहेरून देशात येणारा कोणताही हिंदु हा घुसखोर नसून तो शरणार्थी आहे आणि त्याला सन्मानाचे जीवन अन् अधिकार मिळायलाच हवेत, हे लक्षात ठेवून भारताने शरणार्थींच्या संदर्भात आपले नैतिक दायित्व पार पाडावे, ही अपेक्षा !

भारताचे नागरिकत्व न मिळाल्याने पाकमधील हिंदु आणि शीख शरणार्थी पुन्हा पाकमध्ये परतणार !

पाकमधील हिंदू आणि शीख यांच्यावर अत्याचार होतात म्हणून ते भारतात शरणार्थी बनून येतात. असे असूनही त्यांना नागरिकत्व न मिळणे दुर्दैवी आहे. याचा केंद्र सरकारने पुनः विचार केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

देहली पोलीस पाकिस्तानी शरणार्थी हिंदु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवणार !

कोरोनामुळे देशभरात दळणवळण बंदी केल्यानंतर काही जणांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासह गरजू व्यक्तींना साहाय्य करण्यात येत असल्याचे दिसत आहे. उत्तर-पूर्व देहलीचे पोलीस उपायुक्त विजयंता आर्या आणि त्यांच्या पथकाने येथील मजिलीस पार्क…