कर्म
कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे (साधने), अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे.
कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे (साधने), अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे.
रागामुळे अत्यंत मूढता येते, म्हणजे अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की, बुद्धीचा, म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२६ व्या वर्षी आणि गीता धर्म मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण गीतेचे पठण लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आले. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२६ व्या वर्षी आणि गीता धर्म मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भगवद़्गीतेपलीकडे कुशल राजनीतीतज्ञ, उत्तम प्रशासक, चतुर मुत्सद्दी असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत. हेच पैलू समोर आणण्याच्या उद्देशाने हा संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
अकरावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात संस्कृत व्याकरणासह संस्कृत भाषेच्या अंतर्गत श्रीमद्भगवद्गीता आणि अन्य हिंदु धार्मिक ग्रंथ यांचा समावेश करण्यात आला आहे.
जगातील सर्वांत ‘सहिष्णू धर्म’ म्हणून हिंदु धर्माचा गौरव विश्वातील सर्व विद्वानांनी एकमुखाने केला आहे. हिंदु धर्मातील कोणतेही वचन आपण घेतले, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे आपल्याला काहीही आढळत नाही.
शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिखित स्वरूपात लोकसभेत उत्तर देतांना याची माहिती दिली.
‘शिक्षण मंडळ, कराड’ या संस्थेने हा अभिनव उपक्रम कै. अनंत श्रीधर भागवत यांच्या स्मृतीस समर्पित केला. कै. अनंत भागवत यांनी ७० वर्षे शाळेत भगवद्गीता शिकवली होती. त्यांच्या स्मरणार्थ शिक्षण मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय भगवद्गीता पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात.
आताच्या शिक्षणव्यवस्थेत या भीषण समस्येवर मात करण्यासाठी काहीच तोडगा नसणे, हे मोठे अपयश आहे. मनातील कचरा साफ करून माणूस म्हणून जगण्यासाठी श्रीमद्भगवद्गीताच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे.