छत्रपतींचे विचार हे स्वधर्म आणि स्वदेश यांसाठी बलीदान देणार्‍यांचे स्फूर्तीस्थान ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

आज ३९६ वर्षांनंतरही छत्रपतींचे आदर्श विचार जिवंत आहेत. हे कार्य ‘दैवी’ माणसे घडवू शकतात. छत्रपती हे दैवी होते.